शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
3
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
4
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
5
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
6
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
7
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
8
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
9
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
10
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
11
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
12
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
13
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
14
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
15
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
16
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
17
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
18
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
19
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
20
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...

-तरच भारत बनेल स्वयंपूर्ण राष्टÑ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 23:22 IST

भारताच्या सर्व खेड्यांची सुधारणा झाल्याशिवाय देश सुधारला, असे म्हणतात येणार नाही.

ठळक मुद्देराष्ट्रसंतांचा पुण्यतिथी महोत्सव : नीळकंठ हळदे महाराज यांचे प्रबोधन

लोकमत न्यूज नेटवर्कगुरुकुंज मोझरी : भारताच्या सर्व खेड्यांची सुधारणा झाल्याशिवाय देश सुधारला, असे म्हणतात येणार नाही. राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रत्येक खेडे स्वयंपूर्ण व्हायला हवे. तरच भारत प्रगत राष्ट्र झाले, असे मानता येईल. राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेतील तत्त्वज्ञान आजही प्रासंगिक असून ते कायम मार्गदर्शक ठरणारे आहे, असे प्रतिपादन नीळकंठ हळदे महाराज यांनी केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ४९ व्या पुण्यतिथी महोत्सवातील ग्राह्यगीता प्रवचनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. नीळकंठ हळदे म्हणाले, राष्ट्रसंतांनी ग्रामगीता लिहून ग्राम सुधारणेच्या कामात मोलाची मदत केली. त्याचा उपयोग करीत खेडी ही स्वयंपूर्ण घटक होऊन व भारत वैभवसंपन्न होऊ शकतो. पुण्यतिथी महोत्सवात ७ आॅक्टोबरच्या कार्यक्रमाची सुरुवात पहाटे सामुदायिक ध्यानाने झाली. यावेळी प्रा.नरेंद्र पाटेकर यांनी विचार व्यक्त केले. त्यानंतर योगासन व प्राणायाम व सायंकाळच्या सत्रात सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली.सुशील वणवे यांनी यावेळी सामुदायिक प्रार्थनेचे महत्त्व विशद केले. भाष्कर निकम यांच्या संयोजनाखाली खंजेरी भजन, नागपूर येथील ॠचा देव यांच्या संस्कृत गीतरामायणाने श्रोत्यांची मने रिझवली. शेगावचे कीर्तनकार आखरे यांच्या कीर्तनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.