शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

बोगस खत प्रकरणाचे तीन राज्यांशी कनेक्शन; खरीप हंगाम धोक्यात

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: August 25, 2023 16:58 IST

शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान

अमरावती : माहुली जहागीर येथील अनधिकृत गोदामात सापडलेल्या २.३९ कोटींच्या रासायनिक खत प्रकरणाचा गुंता वाढतच आहे. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश व तेलंगणा राज्याशी या प्रकरणाचे तार जुळलेले आहेत. स्वस्तातील या बोगस खतांचे आमिष देऊन कंपनीने शेतकऱ्यांना करोडो रुपयांचा घाला घातला. त्यामुळे अनेकांचा खरीप हंगामच धोक्यात आला आहे.

दरम्यान अमरावतीनंतर जळगाव जिल्ह्यातही पोलिस पथकांद्वारा तेथील कृषी विभागाच्या सहकार्याने १२ लाखांचे अनधिकृत खत पकडण्यात आले आहे. त्यानंतर मध्ये प्रदेशातही नवभारत फर्टिलायझर ही कंपनी सील करण्यात येऊन येथील कृषी विभागाने पोलिसात तक्रार नोंद केलेली आहे. याशिवाय येथील एक पथक आरोपीच्या शोधार्थ व खत उत्पादनाची चौकशी करण्यासाठी हैद्राबाद येथे रवाना झाले असल्याने या प्रकरणाचे तार तेलंगणा राज्याशीही जुळले असल्याचे तपास अधिकारी तथा एसडीपीओ सुर्यकांत जगदळे यांनी सांगितले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFertilizerखतेAmravatiअमरावती