शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

'जयस्तंभ' बघतोय निष्पांपाचा 'रक्तरंजित खेळ'

By admin | Updated: April 24, 2016 00:13 IST

स्वातंत्र्याचे प्रतीक असलेला परतवाडा शहरातील 'जयस्तंभ' रस्ता चौपदरीकरणात एका बाजूला झाल्याने अपघातास कारणीभूत ठरू लागला आहे.

अपघाताची मालिका : सर्वपक्षीयांची जयस्तंभ हटविण्याची मागणीनरेंद्र जावरे परतवाडास्वातंत्र्याचे प्रतीक असलेला परतवाडा शहरातील 'जयस्तंभ' रस्ता चौपदरीकरणात एका बाजूला झाल्याने अपघातास कारणीभूत ठरू लागला आहे. परिणामी 'जयस्तंभ' हटविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. परतवाडा शहरात जयस्तंभ ते बैतुल स्टॉप व बाजार समितीपर्यंत रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. ज्या जयस्तंभ चौकापासून या कामाची सुरुवात झाली, तोच एकाकी पडला आहे. परिणामी शहरात जाण्यासाठी असलेला जयस्तंभ वळण रस्ता अरुंद झाला आहे. चौपदरीकरणात रुंद झाला आहे. वाहनचालक जयस्तंभ वळण रस्त्याचा वापर न करता थेट आपली वाहने नेत असल्याने अपघाताची मालिका सरू आहे. जयस्तंभपर्यंतच्या चौपदरीकरणाचे काम अचलपूरचे आ.बच्चू कडू यांच्या प्रयत्नाने पूर्णत्वाकडे जात आहे.रक्तरंजित खेळस्वातंत्र्यासाठी ज्यांनी आहुती दिली अशा शुरविरांच्या स्मरनार्थ स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून प्रत्येक गावात जयस्तंभ उभारण्यात आले. परतवाडा शहराच्या मध्यभागी असलेला जयस्तंभ भाग आता अपघाताच्या मालिकेत निष्पाप जीवांचा बळी जाताना बघत आहे. स्वातंत्र्य प्राप्ती नंतर सर्वांना स्वातंत्र्याने जगता यावे याची आठवण करून देण्यापेक्षा एक, दोन अशा अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची गिणती करावी लागत आहे.जागा प्रस्तावितरस्ता चौपदीकरणात जयस्तंभ हटवून बाजूच्या छत्रपती पार्क पुढे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापुढे उभारण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आला आहे. आ.बच्चू कडू यांनी त्यासाठी आवश्यक निधीची तरतूदसुध्दा केली असून मागील दोन वर्षांपासून निधी उपलब्ध असताना 'जयस्तंभ' च्या जागेबद्दल उप-विभागीय अधिकाऱ्यांना एक पत्र देऊन स्वातंत्र्याचे प्रतीक जयस्तंभ रस्त्याच्या मधात उभारण्याची मागणी भारतीय बौध्द परिषदेचे महासचिव बी.एस.इंगळे यांनी केली.