शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
4
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
5
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
6
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
7
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
8
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
9
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
10
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
11
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
12
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
13
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
14
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
15
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
16
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
17
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
18
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

लघु पाटबंधारे विभागाचा गावतलाव फोडला

By admin | Updated: July 6, 2015 00:10 IST

शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी व पाण्याची पातळी वाढावी म्हणून पाटबंधारे विभागाने वणी (बेलखेडा) ...

पाणीसाठ्यात घट : ७५ हजारांचे नुकसान, पोलिसांत तक्रारचांदूरबाजार : शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी व पाण्याची पातळी वाढावी म्हणून पाटबंधारे विभागाने वणी (बेलखेडा) येथील २० वर्षांपूर्वी बांधलेला तलाव काही शेतकऱ्यांनी फोडला. त्यामुळे तलावातील बराचसा पाणीसाठा रिकामा झाला असून नाल्यात पाणी व्यर्थ वाहत आहे. या घटनेची गंभीर दखल जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने घेऊन याला जबाबदार असणाऱ्या व्यक्तीविरुध्द पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एकीकडे गाव तलावाची निर्मिती करून २० वर्षांपूर्वीच्या तलावाला जेसीबीद्वारे नष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया संतप्त शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहेत. सन १९९३-९४ मध्ये वणी (बेलखेडा) शिवारात तलावाची निर्मिती करण्यात आली होती. त्यात सात शेतकऱ्यांच्या ५ हेक्टर ५६ आर जमिनीचे संपादन करण्यात आले होते. अ. रहीम शे. मुनीर या शेतकऱ्यांनी सदर तलाव जेसीबीने तोडल्याची बाब गावकऱ्यांच्या चर्चेतून उघड झाली. अ. रहीम यांचे मालकीची ३६ आर जमीनदेखील या तलावासाठी संपादित करण्यात आली होती. त्यानंतर हा तलाव २०१० मध्ये जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला.सदर तलाव १ जुलै रोजी रात्री तोडल्याचे उघड होताच पं.स. सदस्य मंगेश देशमुख यांनी याची माहिती उपविभागीय अधिकारी शरद जावडे व वणीचे तलाठी यांना दिली. त्यांनी लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता शशीकांत कुळकर्णी यांना दिल्यावरुन त्यांनी घटनास्थळी पाहणी करुन या घटनेची तक्रार चांदूरबाजार पोलिसात केली. यात त्यांचे ७५ हजारांचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे. तक्रारी नुसार सदर तलावाचे बांधकाम अ. रहीम शे. मुनीर व इतर लोकांनी फोडल्याची कबुली अ. रहीम यांनी दिल्याचेदेखील नमूद करण्यात आले आहे. ठाणेदार डी.बी. तडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर प्रकरणात कलम ४३० भादंविच्या व प्रॉपर्टी डेमेज अ‍ॅक्टनुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)