शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
4
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
5
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
6
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
7
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
8
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
9
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
10
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
11
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
12
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
13
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
14
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
15
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
17
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
19
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
20
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  

शेतकऱ्यांना ‘किसान एसएमएस’ योजनेचा लाभ

By admin | Updated: June 25, 2015 00:09 IST

शेतकऱ्यांना शेतीविषयक दररोज अपडेट माहिती देण्यासाठी जिल्ह्यातील दीड लाख शेतकरी ‘किसान एसएमएस’ योजनेशी जोडण्याचे उद्दिष्ट....

अपडेट माहिती : कृषी विभाग करणार दररोज मार्गदर्शनधामणगाव रेल्वे : शेतकऱ्यांना शेतीविषयक दररोज अपडेट माहिती देण्यासाठी जिल्ह्यातील दीड लाख शेतकरी ‘किसान एसएमएस’ योजनेशी जोडण्याचे उद्दिष्ट कृषी विभागासमोर असून पुढच्या सात दिवसांत या शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर कृषी सहायकांना घ्यावे लागणार आहेत.शेतकऱ्यांना शेती संदर्भात वेळोवेळी माहिती उपलब्ध व्हावी, दरवर्षी शेतात होणाऱ्या उत्पन्नात भर पडावी, कोणते बियाणे शेतात पेरावे, किती दिवसानंतर खते द्यावीत कीड संरक्षणाचा उपाय याविषयीची माहिती आता शेतकऱ्यांना दररोज मिळावी, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पुढाकार घेतला आहे़ त्या संदर्भात कृृषी विभागाला आवश्यक ते निर्देश दिले आहेत.जिल्ह्यातील सर्व कृषी उपविभागीय अधिकाऱ्यांनी आपल्या उपविभागात कृषी सहायकांची बैठक घेऊन किसान एसएमएस योजनेकरिता शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर घेण्याचे आदेश दिले आहेत. यात शेतकऱ्यांचे नाव, मोबाईल नंबर, घेत असलेली पिके अशी विविध माहिती अर्जामध्ये नमूद क रून कृषी विभागाला सादर करावयाची आहे़ विशेषत: शेतकऱ्यांना शेती संदर्भात एखादी माहिती गरजेची असल्यास कृषी विभागाचा ‘व्हॉटस् अ‍ॅप’ नंबरही राहणार आहे़ याद्वारे शेतकऱ्यांना त्वरित सर्व माहिती मिळणार आहे़ ३० जूनपर्यंत दीड लाख शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर घेऊन संपूर्ण डाटा आॅन लाईन करण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांना शेतीची दररोज माहिती मिळावी या उद्देशाने ‘किसान एसएमएस’ योजनेसाठी शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर घेऊन संपूर्ण डाटा आॅनलाईन करावयाचा आहे़ याविषयी कृषी सहायक ांची बैठक घेऊन निर्देश दिले आहेत़ -अनिल खर्चान, उपविभागीय कृषी अधिकारीप्रत्येक शेतकऱ्याची माहिती अपडेट करणे सुरू असून शेतकऱ्यांनी आपले मोबाईल क्रमांक कृषी सहायकाकडे देऊन ‘किसान एसएमएस’ योजनेचा लाभ घ्यावा-गोरख वावरे, अध्यक्ष, कृषी सहायक संघटना