शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची पायपीट

By admin | Updated: June 13, 2016 01:24 IST

तालुक्यात श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अक्षरश:

धारणी तालुका : खात्यात पैसे नसल्याची वृद्धांची ओरडधारणी : तालुक्यात श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अक्षरश: तहसील कार्यालयाचे ओटे झिजवावे लागत आहे. दररोज वृद्धांची बँक खात्यात पैसे नसल्याची ओरड होऊन तहसील कार्यालयात फिर्याद करावी लागत आहे. परंतु काही तांत्रिक कारणामुळे व अनियमिततेमुळे या प्रकरणांचा निकाल काढणे तहसीलदारांना कठीण झाले आहे. दुसरीकडे आवश्यक दस्तऐवज सादर केले नाही, म्हणून अनेकांना या योजनेचा लाभ घेता येणे शक्य झाले नाही. दोन वर्षांपूर्वी झालेल्या या योजनेतील भ्रष्टाचार व गैरप्रकारामुळे एका नायब तहसीलदाराला घरी जावे लागले होते. तेव्हापासून सरसकट पूर्ण योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान बंद करून चौकशी सुरू झाली होती. या चौकशीत योजनेत लागणारे आवश्यक दस्तावेजांची पूर्तता केल्याशिवाय लाभ देण्यात येणार नाही, अशी ठोस भूमिका नायब तहसीलदारांनी घेतले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना वयाचे प्रमाण दाखविण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.) नसल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांचा ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असल्याचा दाखला, आधारकार्डची प्रत, ओळखपत्राची प्रत, रहिवासी दाखला, राष्ट्रीयीकृत बँकेच्या पासबुकची प्रत या सर्व दस्तावेजांची पूर्तता करणे अनिवार्य केले आहे. त्यानंतरच हे प्रकरण आमदारांच्या अध्यक्षतेखालील समितीत मंजुरीसाठी ठेवण्यात येते. (तालुका प्रतिनिधी)नियमांना बगल दिल्याने वाढली समस्यायाप्रकारे संपूर्ण दस्तऐवजांची पडताळणी केल्यानंतरच प्रकरणावर शिक्कामोर्तब करण्यात येते. परंतु संजय गांधी निराधार योजनेतील श्रावणबाळ योजनेत दस्तऐवजांची पूर्तता न करता दलालांची साखळी तयार झाली. आधार कार्ड व बँक पासबुकच्या आधारे लाभार्थ्यांना पात्र ठरवून योजनेचा लाभ देण्यात येत आहे. त्यामुळे अपात्र व कमी वयाच्या सुद्धा यात घेवाण-देवाण करून सहभागी करण्यात आले आणि नियमांना बगल देण्यात आल्याने तक्रारी वाढल्यात. बोगस लाभार्थ्यांमुळे पात्र लाभार्थी वंचित४या बोगस लाभार्थ्यांची होणारी वारंवार तक्रार व चौकशीमुळे पात्र लाभार्थी भरळले जात आहे. चौकशी सुरू असल्याने सर्वांचे अनुदान थांबविले जात आहे. यात कोण बोगस व कोण पात्र लाभार्थी यातील फरक जाणून घेण्यात अधिकारी वर्गात संभ्रम निर्माण झाल्याने सद्या धारणीत केवळ आणि केवळ श्रावणबाळ योजनेतीच चर्चा जोरात सुरू आहे. त्यामुळे धारणी केवळ श्रावणबाळ योजना सुरू आहे, असे म्हटले जात आहे.