शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

शिक्षणविरोधी सरकारला उखडून फेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 22:00 IST

कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय सरकार घेत आहे. हे सरकार शिक्षणाविरोधात आहे, अशी टीका आ. यशोमती ठाकूर यांनी केली.

ठळक मुद्देयशोमती ठाकूर : जिल्हास्तरीय शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन

आॅनलाईन लोकमततिवसा : कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय सरकार घेत आहे. हे सरकार शिक्षणाविरोधात आहे, अशी टीका आ. यशोमती ठाकूर यांनी केली.तिवसा तालुक्यातील गुरुकुंजात जिल्हास्तरीय शालेय क्रीडा महोत्सवाचे ५ फेब्रुवारी रोजी दुपारी थाटात उद्घाटन झाले. यावेळी आ. ठाकूर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष नितीन गोंडाणे होते. प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, शिक्षण सभापती जयंत देशमुख, वित्त सभापती बळवंत वानखडे, सदस्य गौरी देशमुख, वनिता पाल, पं.स. सभापती अर्चना वेरूळकर, लोकेश केने, अभिजित बोके, पूजा आमले, पूजा येवले, श्याम मसराम, अनिल डबरासे, राजेंद्र पाटील, राजेंद्र बहुरूपी, अलका देशमुख, शिल्पा भलावी, वैशाली बोरकर, मंगेश भगोले, उज्ज्वला पांडव, रंजना पोजगे, गुरुदेवनगरचे सरपंच पांडुरंग मक्रमपुरे, रघुनाथ वाडेकर, प्रकाश मक्रमपुरे आदी उपस्थित होते संचालन अजय अडिकने व प्रास्ताविक शिक्षणाधिकारी रामभाऊ तुरणकर यांनी केले.आयोजनासाठी यशोमती ठाकूर यांचे प्रयत्नजिल्हास्तरीय शालेय क्रीडा महोत्सवाचे आयोजन पहिल्यांदाच तिवसा तालुक्यात गुरुकुंज मोझरी येथे आ. यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे पार पडला. राष्ट्रसंतांच्या कर्मभूमीत व तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवातील सभामंडपात हा सोहळा पार पडतोय. जि.प. शिक्षण व बांधकाम सभापती जयंतराव देशमुख यांनी आयोजनाचे कौतुक केले.