शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
4
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
5
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
6
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
7
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
8
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
9
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
10
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
11
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
12
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
13
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
14
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
15
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
16
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
17
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
18
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
19
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
20
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!

घुगऱ्या खायला तयार राहा !

By admin | Updated: February 7, 2016 01:02 IST

शेतकऱ्यांना छळण्याचा सिलसिला सुरूच आहे. सोन्यासारख्या तुरीचे भाव पाडले गेले. दलाल, व्यापाऱ्यांच्या लाभासाठी सुरू असलेली ही खेळी थांबवून तुरीचे भाव न वाढविल्यास....

इशारा : व्यापारी-सत्ताधिशांची मिलीभगतअमरावती : शेतकऱ्यांना छळण्याचा सिलसिला सुरूच आहे. सोन्यासारख्या तुरीचे भाव पाडले गेले. दलाल, व्यापाऱ्यांच्या लाभासाठी सुरू असलेली ही खेळी थांबवून तुरीचे भाव न वाढविल्यास लवकरच प्रशासनाला घुगऱ्या खाऊ घालू, असा इशारा अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी दिला. 'लोकमत' कार्यालयाला दिलेल्या भेटीदरम्यान ते बोलत होते. जानेवारीत तुरीचे भाव १२,००० होते. तत्पूर्वी नोव्हेंबरमध्ये ते १४,००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत वाढले होते. शेतकऱ्यांच्या तुरी निघाल्या नि भाव थेट ८,००० रुपयांपर्यंत घसरले. सोयाबीन, हरभरा, संत्री, कापूस ही सारीच पिके हातची गेलीत. काहीच शेतकऱ्यांजवळ तुरी आहेत. १० ते १२ हजार रुपये भाव शेतकऱ्यांना अपेक्षित आहे. दलाल-व्यापाऱ्यांनी भाव पाडले. हे कराभाव वाढविण्यासाठी शासनाने तूर आयात करण्याऐवजी शेतकऱ्यांजवळील भरपूर तूर खरेदी करावी. त्यामुळे व्यापाऱ्यांची मक्तेदारी संपुष्टात येईल. शिवाय भाव कडाडल्यावर शासनाला ती तूर विक्रीसाठी काढताही येईल. तर तोच फास प्रशासनाच्या गळ्यालाशेतकऱ्यांची आत्महत्या थांबविण्याची ताकद केवळ तुरीतच आहे. बाजार समितीने लक्ष दिले नाही, प्रशासन, सत्ताधाऱ्यांनी या मुद्यात यशस्वी मार्ग काढला नाही, तर शेतकऱ्यांच्या गळ्याला आवळू पाहणारे फास आम्ही प्रशासनाच्या गळ्याभोवती आवळू, अशा शब्दांत कडू यांनी संताप व्यक्त करीत इशारा दिला.