शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
4
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
5
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
6
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
7
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
8
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
9
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
10
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
11
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
12
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
13
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
14
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
15
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
16
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
17
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
18
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
19
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
20
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड

बँका बंद, २० लाख खातेदारांना फटका

By admin | Updated: November 12, 2014 22:35 IST

जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांनी वेतनवाढीच्या मुद्यावरुन बेमुदत संप पुकारल्याने सुमारे २० लाख खातेदारांना याचा फटका बसला. त्यामुळे संपाच्या पहिल्याच दिवशी ४५० कोटींचे आर्थिक व्यवहार

अमरावती : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांनी वेतनवाढीच्या मुद्यावरुन बेमुदत संप पुकारल्याने सुमारे २० लाख खातेदारांना याचा फटका बसला. त्यामुळे संपाच्या पहिल्याच दिवशी ४५० कोटींचे आर्थिक व्यवहार प्रभावित झाले आहेत. बुधवारी जयस्तंभ चौक येथील बँक आॅफ इंडिया समोर बँकेच्या कर्मचाऱ्यांनी निदर्शने केलीत. जिल्ह्यात १७ राष्ट्रीयीकृत बँका असून बुधवारी सकाळपासून बँक कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला. बँक कर्मचाऱ्यांच्या मुख्य मागणीत वाढीव वेतनाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांनी शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी संपाचे हत्यार उपसले आहे. राष्ट्रीयकृत बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय बंदला सुरुवात करुन बुधवारी सकाळी जयस्तंभ चौकातील बँक आॅफ इंडिया समोर निदर्शने केलीत. यावेळी युनायडेट फोरम आॅफ बँक युनियनच्या नऊ संघटनांनी सहभाग नोंदविला. संपामध्ये जिल्ह्यातील १७ राष्ट्रीयीकृत बँकांमधील सुमारे ६ हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. या संपामुळे सामान्य नागरिक हैराण होतील.