शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

बगाजी सागरचे ३१ दरवाजे उघडले

By admin | Updated: July 28, 2016 00:03 IST

तालुक्यात दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे बगाजी सागर धरणाचे बुधवारी ३१ दरवाजे २५ से़ मी. पर्यंत उघडले असून ....

वर्धा नदीला पूर : २७ गावांना सतर्कतेचा इशाराधामणगावरेल्वे: तालुक्यात दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे बगाजी सागर धरणाचे बुधवारी ३१ दरवाजे २५ से़ मी. पर्यंत उघडले असून ५७३ घनमिटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे़ वर्धा नदीला पूर आल्यामुळे नदीकाठच्या २७ गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे़वर्धा, अमरावती दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या निम्न वर्धा प्रकल्पाचे (बगाजी सागर) ३१ दरवाज्याचे धरण आहेत़ दोन दिवसांपासून रात्रीला पडणाऱ्या पावसामुळे या धरणात २८०़ ६६ मिटर पाण्याची पातळी वाढली आहे़ अप्पर वर्धा प्रकल्पाचे दरवाजे उघडल्यानंतर त्या धरणाचे सोडलेले पाणी बगाजी सागर धरणात येते. पुढील २४ तासात पडणाऱ्या पावसाच्या शक्यतेमुळे अधीक पातळी वाढू नये, याची दखल घेत बगाजी सागर धरणाचे बुधवारी सकाळी दहा वाजता ३१ दरवाजे आहे़ या पावसाळ्यात पहिल्यांदा बगाजी सागर धरणाचे ३१ दरवाजे उघडल्यामुळे वर्धा नदी दुथळी वाहत आहे़ पुलगाव जवळील विठाळा मार्गावरील पूल पाण्याखाली गेला असून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे़ या परिसरातील २७ गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे़ नदी काठावर कोणीही जावू नये, तसेच रात्रीला सतर्क रहावे, असे आवाहन तहसीलदार चंद्रभान कोहरे यांनी केले आहे़ ( तालुका प्रतिनिधी)धरण परिसरात प्रवेशबंदीगत दोन आठवड्यापूर्वी वरूड बगाजी येथील नंदू केशव कास्टे हा युवक धरणाच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे निम्न वर्धा प्रकल्पाच्या प्रशासकीय यंत्रणेने दखल घेवून पोलिसांना पत्र दिले आहे. धरण परिसरात कोणीही प्रवेश करू नये, याची दक्षता घ्यावी, असे पत्रात नमूद आहे.बगाजी सागर धरणात पाण्याची पातळी वाढल्याने ३१ दरवाजे उघडण्यात आले आहे़ दोन दिवस या धरणातून पाण्याचा विसर्ग राहणार आहे़डी़ जी़ रब्बेवारकार्यकारी अभियंता, निम्न वर्धा