शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

बगाजी सागरचे ३१ दरवाजे उघडले

By admin | Updated: July 28, 2016 00:03 IST

तालुक्यात दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे बगाजी सागर धरणाचे बुधवारी ३१ दरवाजे २५ से़ मी. पर्यंत उघडले असून ....

वर्धा नदीला पूर : २७ गावांना सतर्कतेचा इशाराधामणगावरेल्वे: तालुक्यात दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे बगाजी सागर धरणाचे बुधवारी ३१ दरवाजे २५ से़ मी. पर्यंत उघडले असून ५७३ घनमिटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे़ वर्धा नदीला पूर आल्यामुळे नदीकाठच्या २७ गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे़वर्धा, अमरावती दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या निम्न वर्धा प्रकल्पाचे (बगाजी सागर) ३१ दरवाज्याचे धरण आहेत़ दोन दिवसांपासून रात्रीला पडणाऱ्या पावसामुळे या धरणात २८०़ ६६ मिटर पाण्याची पातळी वाढली आहे़ अप्पर वर्धा प्रकल्पाचे दरवाजे उघडल्यानंतर त्या धरणाचे सोडलेले पाणी बगाजी सागर धरणात येते. पुढील २४ तासात पडणाऱ्या पावसाच्या शक्यतेमुळे अधीक पातळी वाढू नये, याची दखल घेत बगाजी सागर धरणाचे बुधवारी सकाळी दहा वाजता ३१ दरवाजे आहे़ या पावसाळ्यात पहिल्यांदा बगाजी सागर धरणाचे ३१ दरवाजे उघडल्यामुळे वर्धा नदी दुथळी वाहत आहे़ पुलगाव जवळील विठाळा मार्गावरील पूल पाण्याखाली गेला असून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे़ या परिसरातील २७ गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे़ नदी काठावर कोणीही जावू नये, तसेच रात्रीला सतर्क रहावे, असे आवाहन तहसीलदार चंद्रभान कोहरे यांनी केले आहे़ ( तालुका प्रतिनिधी)धरण परिसरात प्रवेशबंदीगत दोन आठवड्यापूर्वी वरूड बगाजी येथील नंदू केशव कास्टे हा युवक धरणाच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे निम्न वर्धा प्रकल्पाच्या प्रशासकीय यंत्रणेने दखल घेवून पोलिसांना पत्र दिले आहे. धरण परिसरात कोणीही प्रवेश करू नये, याची दक्षता घ्यावी, असे पत्रात नमूद आहे.बगाजी सागर धरणात पाण्याची पातळी वाढल्याने ३१ दरवाजे उघडण्यात आले आहे़ दोन दिवस या धरणातून पाण्याचा विसर्ग राहणार आहे़डी़ जी़ रब्बेवारकार्यकारी अभियंता, निम्न वर्धा