शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

अनुशेष : सिंचन निधी द्या

By admin | Updated: January 31, 2015 23:10 IST

विदर्भात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांसाठी सिंचनाचा अनुशेषदेखील तेवढाचा कारणीभूत आहे. विदर्भाचा हक्काचा निधी पश्चिम महाराष्ट्राने पळविला. परिणामी राज्यपालांनी दिलेल्या

लोकप्रतिनिधींचे साकडे : जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांकडे मागणी अमरावती : विदर्भात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांसाठी सिंचनाचा अनुशेषदेखील तेवढाचा कारणीभूत आहे. विदर्भाचा हक्काचा निधी पश्चिम महाराष्ट्राने पळविला. परिणामी राज्यपालांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे सिंचनाचा निधी मिळावा, अशी आग्रही मागणी जिल्ह्यातील आमदारांनी जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर यांचेकडे शनिवारी केली.मालिनी शंकर या अमरावतीत जलसंपदा विभागाचा आढावा घेण्यासाठी आल्या असता त्यांना निवेदनातून सिंचनाचा अनुशेष दूर करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली. दरम्यान चर्चा करताना महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने काढलेला भौतिक अनुशेष दूर करण्यासाठी विभागाला ३५५४४ कोटी रूपये एवढा आहे. तो कायद्याने मिळणे हा विभागाचा अधिकार आहे, असे आमदारांनी सांगितले.