शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
Video - एक, दोन नव्हे तर चोरांची अख्खी गँगच; काही सेकंदात खिशातून लंपास केला फोन अन्...
5
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
6
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
7
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
8
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
9
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
10
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
11
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
12
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
13
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
14
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
15
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
16
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
17
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
18
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
19
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
20
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  

अनुशेष : सिंचन निधी द्या

By admin | Updated: January 31, 2015 23:10 IST

विदर्भात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांसाठी सिंचनाचा अनुशेषदेखील तेवढाचा कारणीभूत आहे. विदर्भाचा हक्काचा निधी पश्चिम महाराष्ट्राने पळविला. परिणामी राज्यपालांनी दिलेल्या

लोकप्रतिनिधींचे साकडे : जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांकडे मागणी अमरावती : विदर्भात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांसाठी सिंचनाचा अनुशेषदेखील तेवढाचा कारणीभूत आहे. विदर्भाचा हक्काचा निधी पश्चिम महाराष्ट्राने पळविला. परिणामी राज्यपालांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे सिंचनाचा निधी मिळावा, अशी आग्रही मागणी जिल्ह्यातील आमदारांनी जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर यांचेकडे शनिवारी केली.मालिनी शंकर या अमरावतीत जलसंपदा विभागाचा आढावा घेण्यासाठी आल्या असता त्यांना निवेदनातून सिंचनाचा अनुशेष दूर करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली. दरम्यान चर्चा करताना महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने काढलेला भौतिक अनुशेष दूर करण्यासाठी विभागाला ३५५४४ कोटी रूपये एवढा आहे. तो कायद्याने मिळणे हा विभागाचा अधिकार आहे, असे आमदारांनी सांगितले.