शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

ओलितासाठी शेतकऱ्यांचे जागरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:00 IST

तालुक्यातील ७० टक्के क्षेत्र बागायती असून संत्रा, कपाशी, मिरची, तूरसह बागायती पिकांचे मोठे उत्पादन काढले जाते.

ठळक मुद्देभारनियमनामुळे संकट : लाखो रुपयांचे नुकसान, भारनियमन बंद करा

आॅनलाईन लोकमतवरुड : तालुक्यातील ७० टक्के क्षेत्र बागायती असून संत्रा, कपाशी, मिरची, तूरसह बागायती पिकांचे मोठे उत्पादन काढले जाते. मात्र, या पिकांना ओलित करण्यासाठी शेतकरी जागरण करीत असल्याचे चित्र तालुक्यात पाहवायस मिळत आहे. यासाठी भारनियमन कारणीभूत ठरले आहे.विदर्भाचा कॅलिफोर्निया प्रसिद्ध असलेल्या वरुड तालुक्यात २१ हजार ५०० हेक्टरपेक्षा अधिक जमिनीवर संत्रा, तर २० हजारांपेक्षा अधिक जमिनीमध्ये बागायती पिके आहेत. या पिकांना सप्टेंबरपासून ओलितास सुरुवात केली जातो. पंरतु, महावितरण कंपनीने भारनियमनात वाढ केली असून ते आता ८ तासांचे झाले आहे.आठवड्यातून तीन-तीन दिवस रात्री व दिवसा असे वेळापत्रक असल्याने शतकºयांना तीन दिवस रात्री ओलीत करावे लागते. या दरम्यान सरपटणारे प्राणी, हिंस्त्र व वन्य प्राण्यांपासून जिवाला धोका होण्याची शक्यता असली तरी जोखीम पत्करून शेतात जावे लागते. महावितरण कंपनीने सलग दिवसा वीजपुरवठा देऊन रात्रीने भारनियमन करावे तसेच तांत्रिक बिघाड आल्यास तात्काळ दुरस्तीकरिता पथक नेमावे, अशी मागणी शेतकºयांतून केली जात आहे. वीज भारनियमनामुळे शतकºयांना लाखो रुपयांचा फटका बसून शेतीपिके हातून जाण्याच्या मार्गावर असल्याचे शेतकºयांनी सांगितले.तालुक्यात सर्पदंशामुळे शेतकºयांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. तशा घटना लिंगा, कारली, पुसला, गणेशपूर, सावंगी, वाई, सातनूर, शेंदूरजनाघाट, टेंभूरखेड, जरुड, राजुराबाजार, जामगाव (खडका) लोणी, मांगरुळी, हातुर्णा, देऊतवाडा, आमनेर आदी गावात उघडकीस आल्या आहेत.जिवाची पर्वा न करता शेतकरी शेतात अधिक उत्पादन मिळविण्याचा प्रयत्न करतो. परंतु, महावितरण कंपनीची अनास्था आणि वीज भारनियमनामुळे ओलीत होऊ शकत नसल्याने पिके सुकू लागली आहेत.- उत्तमराव आलोडे,शेतकरी, बेनोडा