शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

ओलितासाठी शेतकऱ्यांचे जागरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:00 IST

तालुक्यातील ७० टक्के क्षेत्र बागायती असून संत्रा, कपाशी, मिरची, तूरसह बागायती पिकांचे मोठे उत्पादन काढले जाते.

ठळक मुद्देभारनियमनामुळे संकट : लाखो रुपयांचे नुकसान, भारनियमन बंद करा

आॅनलाईन लोकमतवरुड : तालुक्यातील ७० टक्के क्षेत्र बागायती असून संत्रा, कपाशी, मिरची, तूरसह बागायती पिकांचे मोठे उत्पादन काढले जाते. मात्र, या पिकांना ओलित करण्यासाठी शेतकरी जागरण करीत असल्याचे चित्र तालुक्यात पाहवायस मिळत आहे. यासाठी भारनियमन कारणीभूत ठरले आहे.विदर्भाचा कॅलिफोर्निया प्रसिद्ध असलेल्या वरुड तालुक्यात २१ हजार ५०० हेक्टरपेक्षा अधिक जमिनीवर संत्रा, तर २० हजारांपेक्षा अधिक जमिनीमध्ये बागायती पिके आहेत. या पिकांना सप्टेंबरपासून ओलितास सुरुवात केली जातो. पंरतु, महावितरण कंपनीने भारनियमनात वाढ केली असून ते आता ८ तासांचे झाले आहे.आठवड्यातून तीन-तीन दिवस रात्री व दिवसा असे वेळापत्रक असल्याने शतकºयांना तीन दिवस रात्री ओलीत करावे लागते. या दरम्यान सरपटणारे प्राणी, हिंस्त्र व वन्य प्राण्यांपासून जिवाला धोका होण्याची शक्यता असली तरी जोखीम पत्करून शेतात जावे लागते. महावितरण कंपनीने सलग दिवसा वीजपुरवठा देऊन रात्रीने भारनियमन करावे तसेच तांत्रिक बिघाड आल्यास तात्काळ दुरस्तीकरिता पथक नेमावे, अशी मागणी शेतकºयांतून केली जात आहे. वीज भारनियमनामुळे शतकºयांना लाखो रुपयांचा फटका बसून शेतीपिके हातून जाण्याच्या मार्गावर असल्याचे शेतकºयांनी सांगितले.तालुक्यात सर्पदंशामुळे शेतकºयांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. तशा घटना लिंगा, कारली, पुसला, गणेशपूर, सावंगी, वाई, सातनूर, शेंदूरजनाघाट, टेंभूरखेड, जरुड, राजुराबाजार, जामगाव (खडका) लोणी, मांगरुळी, हातुर्णा, देऊतवाडा, आमनेर आदी गावात उघडकीस आल्या आहेत.जिवाची पर्वा न करता शेतकरी शेतात अधिक उत्पादन मिळविण्याचा प्रयत्न करतो. परंतु, महावितरण कंपनीची अनास्था आणि वीज भारनियमनामुळे ओलीत होऊ शकत नसल्याने पिके सुकू लागली आहेत.- उत्तमराव आलोडे,शेतकरी, बेनोडा