शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

ओलितासाठी शेतकऱ्यांचे जागरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:00 IST

तालुक्यातील ७० टक्के क्षेत्र बागायती असून संत्रा, कपाशी, मिरची, तूरसह बागायती पिकांचे मोठे उत्पादन काढले जाते.

ठळक मुद्देभारनियमनामुळे संकट : लाखो रुपयांचे नुकसान, भारनियमन बंद करा

आॅनलाईन लोकमतवरुड : तालुक्यातील ७० टक्के क्षेत्र बागायती असून संत्रा, कपाशी, मिरची, तूरसह बागायती पिकांचे मोठे उत्पादन काढले जाते. मात्र, या पिकांना ओलित करण्यासाठी शेतकरी जागरण करीत असल्याचे चित्र तालुक्यात पाहवायस मिळत आहे. यासाठी भारनियमन कारणीभूत ठरले आहे.विदर्भाचा कॅलिफोर्निया प्रसिद्ध असलेल्या वरुड तालुक्यात २१ हजार ५०० हेक्टरपेक्षा अधिक जमिनीवर संत्रा, तर २० हजारांपेक्षा अधिक जमिनीमध्ये बागायती पिके आहेत. या पिकांना सप्टेंबरपासून ओलितास सुरुवात केली जातो. पंरतु, महावितरण कंपनीने भारनियमनात वाढ केली असून ते आता ८ तासांचे झाले आहे.आठवड्यातून तीन-तीन दिवस रात्री व दिवसा असे वेळापत्रक असल्याने शतकºयांना तीन दिवस रात्री ओलीत करावे लागते. या दरम्यान सरपटणारे प्राणी, हिंस्त्र व वन्य प्राण्यांपासून जिवाला धोका होण्याची शक्यता असली तरी जोखीम पत्करून शेतात जावे लागते. महावितरण कंपनीने सलग दिवसा वीजपुरवठा देऊन रात्रीने भारनियमन करावे तसेच तांत्रिक बिघाड आल्यास तात्काळ दुरस्तीकरिता पथक नेमावे, अशी मागणी शेतकºयांतून केली जात आहे. वीज भारनियमनामुळे शतकºयांना लाखो रुपयांचा फटका बसून शेतीपिके हातून जाण्याच्या मार्गावर असल्याचे शेतकºयांनी सांगितले.तालुक्यात सर्पदंशामुळे शेतकºयांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. तशा घटना लिंगा, कारली, पुसला, गणेशपूर, सावंगी, वाई, सातनूर, शेंदूरजनाघाट, टेंभूरखेड, जरुड, राजुराबाजार, जामगाव (खडका) लोणी, मांगरुळी, हातुर्णा, देऊतवाडा, आमनेर आदी गावात उघडकीस आल्या आहेत.जिवाची पर्वा न करता शेतकरी शेतात अधिक उत्पादन मिळविण्याचा प्रयत्न करतो. परंतु, महावितरण कंपनीची अनास्था आणि वीज भारनियमनामुळे ओलीत होऊ शकत नसल्याने पिके सुकू लागली आहेत.- उत्तमराव आलोडे,शेतकरी, बेनोडा