शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

विमा भरपाईसाठी प्रहारचे अर्धनग्न आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 22:56 IST

अद्याप अनेक शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यांना देण्यात आलेली भरपाई तांत्रिक कारणामुळे रिलायन्स कंपनीला परत गेली. ही भरपाई त्वरित मिळावी, यासाठी प्रहारद्वारा मार्च महिन्यात निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देएसएओ कार्यालयात ठिय्या : कंपनीला गेलेली विमा भरपाई तात्काळ द्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अद्याप अनेक शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यांना देण्यात आलेली भरपाई तांत्रिक कारणामुळे रिलायन्स कंपनीला परत गेली. ही भरपाई त्वरित मिळावी, यासाठी प्रहारद्वारा मार्च महिन्यात निवेदन देण्यात आले. मात्र, याकडे कृषी अधिकाºयांनी दुर्लक्ष केल्यामुळे प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसह शुक्रवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या देत अर्र्धनग्न आंदोलन केल्याने एकच खळबळ उडाली.जिल्ह्यातील ४५ हजार शेतकरी विमा भरपाईसाठी पात्र ठरले व त्यांना ६४ कोटींची भरपार्ई बँक खात्यात जमा केल्याचे सांगण्यात आले. अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रिलायन्स कंपनीद्वारा आरटीजीएसद्वारे भरपाई जमा करण्यात आल्याचे दाखविण्यात आले. प्रत्यक्षात काही शेतकऱ्यांना खात्यामध्ये ही भरपाई जमाच झाली नसल्याचे दिसून आले. परत गेलेली रक्कम शेतकऱ्यांना पुन्हा मिळावी, यासाठी कृषी विभागाने आश्वासन दिले. प्रत्यक्षात कुठलेच प्रयत्न केले नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. यामुळे प्रहार पदाधिकाºयांनी शुक्रवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिय्या दिला. यावेळी कृषी संचालक अनिल खर्चान यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून ही भरपाई शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख प्रदीप वडतकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.