शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

राज्यात ८९८ नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 13:32 IST

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाप्रति ओढ निर्माण व्हावी, यासाठी राज्यात ८९८ नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत. गट, शहर साधन केंद्रांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी ही नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे उभारली जातील.

ठळक मुद्देउभारणीसाठी ई-निविदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाप्रति ओढ निर्माण व्हावी, यासाठी राज्यात ८९८ नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत. गट, शहर साधन केंद्रांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी ही नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे उभारली जातील. त्याकरिता ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे.समग्र शिक्षा अभियानांतर्गत सन २०१९-२० या वर्षात मराठी आणि उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे साकारले जात आहेत. या केंद्रांच्या उभारणीसाठी यू-डायस २०१८-१९ च्या माहितीवरून आणि जिल्हा परिषद, महापालिकेत असलेल्या गट, शहर साधन केंद्रातील अतिरिक्त स्वतंत्र वर्गखोली, विद्युत सुविधा, शाळेची पटसंख्या आदी निकषांना आधारभूत ठेवून नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारणीसाठी शाळांची निवड करण्यात आली आहे. ठाणे येथील मीत एंटरप्रायजेस या पुरवठादाराकडून नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारणीनंतर गठित समितीमार्फत भेट देऊन साहित्याची पडताळणी करण्यात येणार आहे. समिती पथकाच्या पडतळणीपर्यंतची जबाबदारी पुरवठादार, मुख्याध्यापकांवर असणार आहे. नावीन्यपूर्ण केंद्राचा वापर शाळांनी दररोज करावा, असे राज्य प्रकल्प संचालक वंदना कृष्णा यांनी आदेशाद्वारे स्पष्ट केले आहे. मराठी माध्यमांच्या ७९८, तर उर्दू माध्यमाच्या १०० शाळांसाठी नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत.मुख्याध्यापकांकडे जबाबदारीस्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये हे केंद्र साकारण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपविली आहे. विद्युत पुरवठ्यासह ५०० चौरस फूट आकाराची आरसीसी स्लॅब असणारी वर्गखोली पुरवठादारास तातडीने उपलब्ध करून द्यावेत, असे मुख्याध्यापकांना कळविले आहे तसेच शाळेत नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारणीची प्रक्रिया करताना गणित, विज्ञान विषयाच्या शिक्षकांची नेमणूक करावी लागणार आहे.जिल्हानिहाय मंजूर केंद्रअहमदनगर- ३०, अकोला -२४, अमरावती -४५, औरंगाबाद -२२,भंडारा- १४, बीेड- २४, बुलडाणा- ३९, चंद्रपूर- ४५, धुळे- १५, गडचिरोली -२४, गोंदिया- १६, हिंगोली -१०, जळगाव -३२ जालना- १६, कोल्हापूर- ३८, लातूर- २४, मुंबई- २४, नागपूर- ५४, नांदेड -३४, नंदूरबार-१२, नाशिक -३६, उस्मानाबाद- १६, पालघर -१६, परभणी -३०, पुणे -४०, रायगड-३०, रत्नागिरी- १८, सांगली -२२, सातारा-२२, सिंधुदूर्ग- १६, सोलापूर-२६, ठाणे- २४,वर्धा- १६, वाशिम- १२, यवतमाळ- ३२

टॅग्स :scienceविज्ञान