शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
2
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
3
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
6
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
7
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
8
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
9
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
10
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
11
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
12
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
13
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
14
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
15
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
16
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
17
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

नऊ तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:24 IST

राज्य शासनाने १८७ तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले. मात्र, यात जिल्ह्यातील नऊ तालुक्यांचा समावेश नाही

ठळक मुद्देरवि राणा : सातबारा कोरा करून न्याय द्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य शासनाने १८७ तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले. मात्र, यात जिल्ह्यातील नऊ तालुक्यांचा समावेश नाही. त्यामुळे अगोदर पाच तर नव्याने नऊ असे १४ तालुक्यांचा समावेश करून कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी बडनेरा मतदारसंघाचे आ.रवि राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली.मुख्यमंत्री फडणवीस हे येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात दिवंगत नेते रा. सू. गवई यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या भूमिपूजनासाठी आले असता, त्यांना जिल्ह्यातील भातकुली, अमरावती, तिवसा, दर्यापूर, धारणी, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, धामणगाव रेल्वे व नांदगाव खंडेश्र्वर या नऊ तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, तसेच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. खरीप हंगाम हातून गेले. अपुºया पावसामुळे पीक उत्पादन घटले. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात असून, त्याला आधार देणे काळाची गरज असल्याचे आ. राणा म्हणाले. सरसकट प्रति एकरी ३० हजार रूपये नुकसान भरपाई देऊन शेतकºयांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, यासाठी शासनाने पाऊल उचलावे, अशी मागणी त्यांनी केली. सततची नापिकी आणि आर्थिक विंवचनेत असलेल्या शेतकºयांना येत्या काळात भीषण प्रसंगाचा सामना करण्यापूर्वी शासनाने मदतीचा हात पुढे करावा, असेही निवेदनातून म्हटले आहे. यावेळी राजू रोडगे, दिनेश टेकाम, मयुरी कावरे, जया तेलखडे, उमेश ढोणे, प्रदीप थोरात, मीनल डकरे, अभिजित देशमुख, लता रायबोले, अब्दूल रफिक आदी उपस्थित होते.