शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

पशूंना चावा घेणारा रोही दगावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 23:06 IST

भातकुली तालुक्यातील देवरी निपाणी येथे २८ जुलै रोजी रोहीने धुमाकूळ घालून गावातील पाच जनावरांना चावा घेतला. त्याचा सोमवारी सकाळी १० वाजता गावातच मृत्यू झाला. २४ तासांत गावकऱ्यांनी वनविभागाशी संपर्क करण्याचा वारंवार प्रयत्न केला. परंतु, संपर्क होऊ शकला नाही.

ठळक मुद्देदेवरी येथील घटना : वनविभाग ‘नॉट रिचेबल’

लोकमत न्यूज नेटवर्कटाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील देवरी निपाणी येथे २८ जुलै रोजी रोहीने धुमाकूळ घालून गावातील पाच जनावरांना चावा घेतला. त्याचा सोमवारी सकाळी १० वाजता गावातच मृत्यू झाला. २४ तासांत गावकऱ्यांनी वनविभागाशी संपर्क करण्याचा वारंवार प्रयत्न केला. परंतु, संपर्क होऊ शकला नाही.आष्टीनजीक देवरी निपाणी गावात पावसामुळे रविवारी दुपारी १२ वाजता अचानक रोही शिरला. श्वानांनी रोहीचा पाठलाग केला. दरम्यान नागरिकांनी कुत्र्यांना पिटाळून लावले आणि रोहीलादेखील हाकलण्याचा प्रयत्न केला. परंतु, उलट तो अंगावर येत असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. त्याने गावातील चार ते पाच जनावरांनादेखील चावा घेतला. घाबरलेल्या नागरिकांना याची माहिती पोलिसांना दिली. गावात पोलीस कर्मचारी दाखल झाले. त्यांनीदेखील वनविभागाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, सोमवारी सकाळी १० वाजता थंडी व पावसात गारठ्याने रोहीचा गावातच मृत्यू झाला. ग्रामस्थांनी त्याचे धड शेतात नेऊन टाकले.वनविभागाकडून दखल नाहीपोलीस, ग्रामस्थांनी वनविभागाच्या परिचित कर्मचाऱ्यांना फोन लावले तसेच १९२६ या हेल्पलाइन क्रमांकावरूनदेखील मदत मागविली. तथापि, वनाधिकाºयांकडून प्रतिसाद मिळाला नाही. जखमी रोहीला पाणी पाजण्याची तजवीज नागरिकांनी केली. तथापि, रोहीने प्रतिसाद दिला नाही. वनविभागाचे पथक वेळीच गावात दाखल झाले असते, तर त्याचे प्राण वाचविता आले असते, अशी प्रतिक्रिया नागरिकांच्या आहेत.