शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

संतप्त शेतकऱ्याचा विद्युत कार्यालयावर हल्ला

By admin | Updated: June 19, 2015 00:38 IST

सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याला कंटाळून येथील एका संतप्त शेतकऱ्याने थेट विद्युत कार्यालयावर हल्ला चढविला.

नांदगाव पेठ : सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याला कंटाळून येथील एका संतप्त शेतकऱ्याने थेट विद्युत कार्यालयावर हल्ला चढविला. गुरूवारी सकाळी साडेदहा वाजता हा प्रकार घडला. या घटनेत संगणक, प्रिंटरसह अन्य साहित्याची नासधूस झाली. येथील शेतकरी तथा माजी सरपंच उदय भुस्कडे सकाळी शेतामध्ये गेले असता त्यांना कृषिपंपाचा वीजपुरवठा बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी लगेच अभियंता राठोड यांना भ्रमणध्वनीवर सूचना देऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यास सांगितले. मात्र, एकही कर्मचारी वेळेवर न पोहोचल्याने भुस्कडे यांनी थेट विद्युत कार्यालय गाठून लोखंडी पाईपने तोडफोड करण्यास सुरूवात केली. यामध्ये संगणक व प्रिंटरसह अन्य साहित्याची नासधूस झाली. जवळपास चाळीस हजार रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.घटनेची माहिती मिळातच सहाय्यक पोलीस आयुक्त महेश जोशी, एपीआय एल. एम. गवंड सह पोलिसांचा ताफा दाखल झाला होता. मात्र पोलिसात तक्रार दाखल न करण्यात आल्याने पुढील कार्यवाही झाली नाही. गेल्या अनेक दिवसापासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकरी व सामान्य नागरिकांमध्ये असंतोष खदखदत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भुस्कडे यांनी हल्ला चढविल्याचे बोलले जात आहे. अनेकांनी या कृत्याचे समर्थन केले असले तरी विद्युत विभाग यावर काय उपाययोजना करते हे महत्त्वाचे ठरेल. (प्रतिनिधी)