शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

दमदार पावसाने अमरावतीकर सुखावले

By admin | Updated: June 13, 2015 00:29 IST

शुक्रवारी तासभर पावसाने दमदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.

अमरावती : शुक्रवारी तासभर पावसाने दमदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र उन्हामुळे निर्माण झालेल्या उकाड्यापासून अमरावतीकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे. सद्यस्थितीत मान्सूनपूर्व पाऊस पडत असून १५ जूननंतर मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञाने वर्तविली आहे. जिल्ह्यात शुक्रवारी विजेच्या कडकडाटासह दमदार पाऊस पडल्याने शहर जलमय झाले होते. त्यामुळे उन्हाच्या तडाख्यापासून नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला. मृग नक्षत्राला सुरुवात होताच गुरुवार व शुक्रवारी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे पावसाळ्याला सुरुवात झाल्याचाही आनंदही नागरिकांमध्ये दिसत होता. तासभर पावसाने जिल्ह्याला झोडपून काढल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. आता नागरिक मान्सूनची प्रतीक्षा करीत आहे. (प्रतिनिधी)१२ ते १६ जूनपर्यंत विदर्भात पाऊसआसाम मेघालयावर चक्राकार वारे वाहत असून मुंबई ते केरळ किनारपट्टीवर द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. मान्सूनची पूर्व, पश्चिम धुरी कोकणपर्यंत सरकली आहे. तसेच हवेच्या वरच्या थरात पश्चिम बंगाल, बंगाल आणि आजुबाजूला दीड किलोमीटरवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यातच दक्षिण ओरिसा आणि उत्तर आंध्र किनारपट्टीवरसुध्दा चक्राकार वारे आहेत. यामुळे मान्सुनच्या उर्वरित महाराष्ट्रात आगेकूच होण्यास अनुकूल आहे. त्यामुळे १६ जूनपर्यंत विदर्भात मान्सून पोहोचण्याची आशा आहे. १२ ते १६ जूनपर्यंत विदर्भातील अनेक ठिकाणी हलका, मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी दिली.