शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

अमरावती विद्यापीठात ५० गुणांच्या प्रश्नावर १०० गुणांची खैरात 

By महेश गलांडे | Updated: November 1, 2020 22:19 IST

सिनेट सदस्यांचा आरोप : विद्यापीठाचे परिपत्रक विराेधाभास निर्माण करणारे

ठळक मुद्देमहाविद्यालयांना विषयनिहाय बहुपर्यायी ४० प्रश्नांच्या प्रश्नपत्रिका तयार कराव्या लागल्या असून, ४० पैकी कोणतेही २० प्रश्न सोडवावे लागतील. विद्यर्थी पूर्ण प्रश्न सोडवू शकतील.

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ५० गुणांचे प्रश्न सोडविल्यास १०० गुण मिळतील, या आशयाचे परिपत्रक जारी केले आहे. त्यामुळे हे परित्रक विसंगती आणि विरोधाभास निर्माण करणारे आहे, असा आरोप सिनेट सदस्य विवेक देशमुख यांनी केला आहे. परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी २४ ऑक्टोबर रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकावर सिनेट सदस्य विवेक देशमुख यांनी आक्षेप घेतला. अमरावती विद्यापीठाने बहुपर्यायी प्रश्नावली तयार करणे, परीक्षा घेणे, वेळापत्रक तयार करणे, मूल्यांकन, गुणदान आदी बाबी महाविद्यालयांवर सोपविल्या आहेत. २६ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. 

महाविद्यालयांना विषयनिहाय बहुपर्यायी ४० प्रश्नांच्या प्रश्नपत्रिका तयार कराव्या लागल्या असून, ४० पैकी कोणतेही २० प्रश्न सोडवावे लागतील. विद्यर्थी पूर्ण प्रश्न सोडवू शकतील. मात्र, मू्ल्यांकन करताना अचूक २० प्रश्न तपासले जातील, असे परीक्षा संचालकांनी म्हटले आहे. प्रत्येक प्रश्नाला दोन गुण मिळतील. त्यामुळे ४० पैकी ५० टक्के प्रश्नांची उत्तरे बरोबर असल्यास एका प्रश्नास दोन गुण याप्रमाणे ४० गुण म्हणजे १०० टक्के गुण प्राप्त होतील. ५० टक्के प्रश्नांच्या अचूक उत्तरावर १०० टक्के गुणांची खैरात हा अफलातून प्रयोग असल्याची टीका विवेक देशमुख यांनी केली आहे. निकालाअंती याची प्रचिती येईल, असा दावा त्यांनी केला.

बहुपर्यायी प्रश्नावलीमध्ये एका प्रश्नासाठी चार उत्तरे आहेत. त्यामुळे विद्यार्थी बेस्ट प्रश्न सोडवतील, त्याचे मूल्यांकन करण्यात येईल. कमीत कमी २० प्रश्न सोडविण्याचे निश्चित आहे. अधिक प्रश्न सोडविल्यास विद्याथ्यार्ंना तसे गुण दिले जातील.- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ. अमरावती विद्यापीठ. 

टॅग्स :examपरीक्षाAmravatiअमरावती