शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

अमरावतीकरांनो, सावधान !

By admin | Updated: November 7, 2015 00:06 IST

१८ महिन्यांपासून ३६ महिन्यांत दामदुप्पट, अधिक व्याजदर आणि आकर्षक परताव्याच्या प्रलोभनाला अमरावतीकर बळी पडले आहेत.

दीड वर्षात ७७ कोटींनी फसवणूक : सहा कंपन्यांविरुद्ध १५४९ तक्रारीलोकमत विशेषअमरावती : १८ महिन्यांपासून ३६ महिन्यांत दामदुप्पट, अधिक व्याजदर आणि आकर्षक परताव्याच्या प्रलोभनाला अमरावतीकर बळी पडले आहेत. मागील दीड वर्षांत तब्बल ७७ कोटी रूपयांनी त्यांचा खिसा कापला गेला. श्रीसूर्या, सात्विक इन्व्हेस्टमेंट, बीएचआर मल्टिस्टेट क्रेडिट को-आॅपरेटिव्ह, राणा लँडमार्क, वासनकर वेल्थ मॅनेजमेंट आणि चित्रांश टेक्नॉलॉजी या सहा कंपन्यांनी अमरावतीकरांना कोट्यवधी रूपयांनी गंडविले आहे. या ६ कंपन्यांविरोधात शहरातील ५ पोलीस ठाण्यांत तब्बल १,५४९ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यातील बहुतांश कंपन्यांची मालमत्ता पोलिसांनी हस्तगत केली असली तरी लुबाडल्या गेलेल्या गुंतवणूकदारांना त्यांची कोट्यवधींची रक्कम परत मिळाली नाही. बीएचआर मल्टिस्टेट वगळता कोणत्याही खासगी वित्तीय संस्थांवर प्रशासक नसल्याने गुंतविलेली रक्कम परत मिळेलच, याबाबत शाश्वती नाही.या प्रकरणांत आकर्षक व्याजदर आणि परतावा देण्याचे प्रलोभन देत एजंट, दलाल, असोशिएटसची साखळी तयार केली. एजंटस्ना बनवेगिरीच्या या व्यवसायातून कोट्यवधींची बिदागी मिळाल्याने त्यांनी लोकांना अधिक गुंतवणूक करण्यास भाग पाडले. अधिक परतावा मिळत असल्याने लोक बळी पडले.