शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीकरांनो, सावधान !

By admin | Updated: November 7, 2015 00:06 IST

१८ महिन्यांपासून ३६ महिन्यांत दामदुप्पट, अधिक व्याजदर आणि आकर्षक परताव्याच्या प्रलोभनाला अमरावतीकर बळी पडले आहेत.

दीड वर्षात ७७ कोटींनी फसवणूक : सहा कंपन्यांविरुद्ध १५४९ तक्रारीलोकमत विशेषअमरावती : १८ महिन्यांपासून ३६ महिन्यांत दामदुप्पट, अधिक व्याजदर आणि आकर्षक परताव्याच्या प्रलोभनाला अमरावतीकर बळी पडले आहेत. मागील दीड वर्षांत तब्बल ७७ कोटी रूपयांनी त्यांचा खिसा कापला गेला. श्रीसूर्या, सात्विक इन्व्हेस्टमेंट, बीएचआर मल्टिस्टेट क्रेडिट को-आॅपरेटिव्ह, राणा लँडमार्क, वासनकर वेल्थ मॅनेजमेंट आणि चित्रांश टेक्नॉलॉजी या सहा कंपन्यांनी अमरावतीकरांना कोट्यवधी रूपयांनी गंडविले आहे. या ६ कंपन्यांविरोधात शहरातील ५ पोलीस ठाण्यांत तब्बल १,५४९ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यातील बहुतांश कंपन्यांची मालमत्ता पोलिसांनी हस्तगत केली असली तरी लुबाडल्या गेलेल्या गुंतवणूकदारांना त्यांची कोट्यवधींची रक्कम परत मिळाली नाही. बीएचआर मल्टिस्टेट वगळता कोणत्याही खासगी वित्तीय संस्थांवर प्रशासक नसल्याने गुंतविलेली रक्कम परत मिळेलच, याबाबत शाश्वती नाही.या प्रकरणांत आकर्षक व्याजदर आणि परतावा देण्याचे प्रलोभन देत एजंट, दलाल, असोशिएटसची साखळी तयार केली. एजंटस्ना बनवेगिरीच्या या व्यवसायातून कोट्यवधींची बिदागी मिळाल्याने त्यांनी लोकांना अधिक गुंतवणूक करण्यास भाग पाडले. अधिक परतावा मिळत असल्याने लोक बळी पडले.