शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

अमरावतीच्या आशिषने अनुभवले नेपाळमधील मृत्यूचे तांडव

By admin | Updated: April 29, 2015 00:12 IST

नेपाळ येथे झालेल्या भुकंपात अमरावतीच्या आशिषसह विदर्भातील ६३ पर्यटकांनी मुत्यूचा थरार अनुभवला.

वैभव बाबरेकर अमरावतीअमरावती : नेपाळ येथे झालेल्या भुकंपात अमरावतीच्या आशिषसह विदर्भातील ६३ पर्यटकांनी मुत्यूचा थरार अनुभवला. मृत्यूच्या दाढेतून सुटका झाल्याचा जितका आनंद आशिषला आहे, तितक्याच वेदना मृत पावलेल्या लोकांसाठी आशिष व्यक्त करीत होता. व्हीएमव्ही कॉलेजमागील गणेशपेठ येथील रहिवासी असलेला आशिष हरिद्वार बोके २२ एप्रिल २०१५ रोजी सॅप नृट्रियन्स कंपनीतर्फे विदर्भातील ६३ कृषी केंंद्र संचालकांसोबत काठमांडू आणि पोखरा येथे सहलीला गेले होते. शनिवारी सर्व जण काठमांडू पासून ७० किलोमिटर दूर असणाऱ्या मनोकामना मंदिर परिसरात निसर्गाचा आनंद घेत होते. दरम्यान ११.४६ वाजताच्या सुमारास ९० सेंकदाचा भुकंपाच्या धक्क्याने सर्वानाचा हादरून टाकले. काय होत आहे, कसे होत आहे. हे समजण्याचा पहिला अनुभव घेत सर्वांनीच पळापळ सुरु केली होती. सुरक्षित जागेवर सर्व जण पोहचल्यावर आजूबाजूला भयावह परिस्थीती त्यांच्या नजरेस पडली. भुकंपामुळे पहाडावरील रोप वे वरील केबल कार अचानक खाली कोसळली व पहाडावरून भुसखलन झाल्याने तब्बल ४० जण त्यांच्या डोळ्यादेखत मृत्यूमुखी पडले. हे दृष्य आशिषसोबतच्या सर्व पर्यटकांनी अनुभवले. भुकंपाचे धक्के पाहून कंपनीचा वाहनचालक वाहने सोडून सुरक्षीत ठिकाणी पळाला. काही क्षणातच भुकंपाचे धक्के बंद झाल्यावर तेथील सर्व दृष्य भयानक दिसू लागले होते. त्या परिसरातील हॉटेल व काही इमारती कोसळल्याने सर्वत्र आरडोओरड सुरू झाल्याने आशिषला दिसले. तेथून जाण्याचा पर्याय निवडुन तत्काळ सर्व पर्यटकांसह आशिषनेही काठमांडू जाण्याचे ठरविले.