शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
2
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
3
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
4
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
5
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
6
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
7
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
8
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
9
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
10
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
11
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
12
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
13
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
14
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
15
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
16
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."
17
नारनौलमध्ये थरकाप उडवणारा अपघात, तरुणाचा मृतदेह तब्बल ११ किमीपर्यंत फरफटत गेला; दृष्य पाहून स्थानिकही सुन्न
18
Healthy Tea: चहा सोडायचाय? 'हा' घ्या उत्तम पर्याय; एकदा पावडर तयार करा, तीन महीने वापरा!
19
३ महिन्यांत ५० किलो वजन घटवा आणि थेट पोर्शे कार घेऊन घरी जा! जिमनं दिलं 'गोल्डन' चॅलेंज
20
कौतुकास्पद! आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाने 290 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे कर्ज फेडले

अमरावती; एका दिवसाला सरासरी ५५४ पॉझिटिव्ह,४०३ डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:10 IST

अमरावती : जिल्ह्यात १८ ते २४ एप्रिल दरम्यान एका दिवसाला सरासरी ५५४ रुग्णांची नोंद झाली. या तुलनेत ४०३ रुग्णांना ...

अमरावती : जिल्ह्यात १८ ते २४ एप्रिल दरम्यान एका दिवसाला सरासरी ५५४ रुग्णांची नोंद झाली. या तुलनेत ४०३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. या कालावधीत रोज सरासरी १२ मृत्यूची भर पडत असल्याने जिल्ह्याच्या चिंता वाढली आहे. मागच्या आठवड्यापर्यंत १० टक्क्यांवर असलेली पॉझिटिव्हिटी आता २५ वर पोहोचल्याने जिल्ह्याची स्थिती धोक्याच्या वळणावर असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

जिल्ह्यात रोज लागणाऱ्या १५ ते १८ मे.टन ऑक्सिजनच्या तुलनेत एक दिवसाचा शिल्लक असलेला साठा, कोविशिल्ड अन् कोव्हॅक्सिन निरंक असल्याने बंद असणारे १०० वर लसीकरण केंद्र व संपलेले रेमडेसिवीर यामुळे रुग्णांना मरणाचे दारात सोडणार काय, असा रुग्णांच्या नातेवाईकांचा अस्वस्थ करणारा सवाल आहे.

सात दिवसांतील एकूण बरे झालेले रुग्ण : ४०३

सात दिवसांतील एकूण मृत्यू झालेले रुग्ण : ८४

सात दिवसांत पॉझिटिव्ह रुग्णांची सरासरी : ५५४

सात दिवसांत मृत्यू झालेले एका दिवसाला सरासरी रुग्ण :१२