शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘एनकॅप’मध्ये महापालिका देशात प्रथम; ७५ लाखांचे बक्षीस, शिरपेचात मानाचा तुरा

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: September 4, 2023 19:27 IST

स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धेत सन २०२३-२४ मध्ये सर्वोत्तम कामगिरी केलेल्या शहरांचे विविध मापदंडात सर्वेक्षण करण्यात आले होते.

अमरावती : राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत (एनकॅप) घेण्यात आलेल्या स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धेत महापालिकेचा देशात प्रथम क्रमांक आलेला आहे. केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने यासंबंधीचे सर्वेक्षण देशातील विविध ९४ शहरांमध्ये केले होते. यामध्ये ‘३ ते १० लाख लोकसंख्येचे शहर’ या वर्गवारीत महापालिकेने बाजी मारत शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धेत सन २०२३-२४ मध्ये सर्वोत्तम कामगिरी केलेल्या शहरांचे विविध मापदंडात सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये भारत सरकारच्या पर्यावरण वन व जलवायू परिवहन मंत्रालयामार्फत महापालिकेला देशात प्रथम क्रमांकाचे शहर म्हणून गौरव मिळाला आहे. या वर्गवारीत प्रथम आलेल्या अमरावती महापालिकेला ७५ लाखांच्या बक्षिसांनी गौरविण्यात येणार आहे. हा निधी शहराच्या विकासासाठी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक देविदास पवार यांनी दिली.