शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मतदारसंघातील प्रत्येक बांधवाच्या घरी तार्इंची राखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 22:28 IST

रक्षाबंधन हे बहीण-भावाच्या प्रेमाचे बंधन..भारतीय संस्कृतीमध्ये या सणाला वेगळे महत्त्व आहे. हा सण तिवसा मतदारसंघाच्या आ. यशोमती ठाकूर यांच्यासाठी हा दिवस अंत्यत महत्त्वाचा आहे. मतदार संघातील ७५ हजार बांधवांच्या हातातील अनेक राख्यांपैकी एक राखी ही आ. यशोमतींची आहे.

ठळक मुद्दे७५ हजार मतदार बंधुंशी यशोमती ठाकुरांची बांधिलकीबंधनांची दशकपूर्ती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रक्षाबंधन हे बहीण-भावाच्या प्रेमाचे बंधन..भारतीय संस्कृतीमध्ये या सणाला वेगळे महत्त्व आहे. हा सण तिवसा मतदारसंघाच्या आ. यशोमती ठाकूर यांच्यासाठी हा दिवस अंत्यत महत्त्वाचा आहे. मतदार संघातील ७५ हजार बांधवांच्या हातातील अनेक राख्यांपैकी एक राखी ही आ. यशोमतींची आहे. मागील ११ वर्षापासून आ. यशोमती आपल्या मतदारसंघातील प्रत्येक बंधूंच्या घरी राखी पाठवित आहेत. यंदाही त्यांनी ही परंपरा कायम राखली आहे.रक्षाबंधनाचा सण हा खऱ्या अर्थाने दृष्टी परिवर्तनाचा सण आहे. या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधन भावाचे हृदय प्रेमाने जिंकते. जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम हे निस्वार्थी अन् पवित्र आहे. म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये या नात्यामधील निस्पृहता आणि पवित्रतेचा महिमा गायला आहे. आ. यशोमती ठाकूर यांचेद्वारा मतदार बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी कधी विधिमंडळात, तर कधी रस्त्यावर उतरून आवाज बुलंद करतात. मतदारांनी आपल्याला निवडून दिले म्हणून ती आपली जबाबदारी आहे. त्यासाठीच आपली बांधिलकी आहे, अशी त्यांची भावना आहे. मतदारसंघाशी आपला भावनिक संबंध असल्याचेही त्या सांगतात. त्यामुळेच की काय, वेळोवेळी त्यांनी नैतिक जबाबदारी म्हणूनही गरीब व दुर्धर आजारग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. त्याच नैतिकतेचा एक भाग म्हणून गत ११ वर्षांपासून त्या कार्यकर्त्यांच्यामार्फत मतदारबंधूंच्या घरोघरी जाऊन राख्या पाठवित आहेत. यंदाही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांनी बंधूंसाठी ७५ हजार राख्या पाठविल्या आहेत.विदर्भातील एकमेव महिला आमदारविदर्भातील एकमेव महिला आमदार आमदार असलेल्या यशोमती ठाकूर महिलांच्या प्रश्नांसाठी केवळ सभागृहातच नव्हे तर प्रत्येक ठिकाणी बाजू लावूण धरतात जेवढ्या पोटतिडकीने त्यांनी मतदार बांधवाच्या प्रश्नांचा रेटा सतत ठेवला आहे. प्रत्येक युवकाच्या हाताला काम मिळावे यासाठी त्यांचा अविरत संघर्ष सुरू आहे.प्रत्येक मतदारबंधुशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्यामुळेच ही भावंड आपल्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असतात. नात्यात कर्तव्य केव्हाही मोठं असतं. बाबांचीही आपल्याला तिच शिकवण होती. त्यानुसार आपण गेली ११ वर्षे नाते जोपासण्याचे काम करीत आहे.- यशोमती ठाकूर, आमदार.