शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

पुन्हा सहा कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:14 IST

अमरावती : कोरोना संसर्गाचा आलेख माघारला असताना कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या मृत्यूने चिंता वाढविली आहे. बुधवारी पुन्हा सहा संक्रमितांचा उपचारादरम्यान ...

अमरावती : कोरोना संसर्गाचा आलेख माघारला असताना कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या मृत्यूने चिंता वाढविली आहे. बुधवारी पुन्हा सहा संक्रमितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत रुग्णांची संख्या ६४१ झाली आहे. याशिवाय ३८१ अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ४६,६५५ झाली आहे.

जिल्ह्यात बुधवारी ५,१८८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ३८१ नमुने पॉझिटिव्ह नोंद झाले. ही पॉझिटिव्हिटी सात टक्क्यांपर्यंत आहे. चाचण्यांमधली ही अलीकडची सर्वांत नीचांकी पॉझिटिव्हिटी असल्याने जिल्ह्यास दिलासा मिळाला आहे. तसे पाहता या पाच दिवसांत सात ते नऊ टक्क्यांच्या दरम्यान पॉझिटिव्हिटी आली आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हा व आरोग्य प्रशासनाचे सातत्यपूर्ण प्रयत्न व नागरिकांची सकारात्मकता यामुळे आता कोरोनाग्रस्तांची संख्या घटली. मात्र, हे सातत्य टिकवूण ठेवणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात सध्या पथकांच्या कारवाया थंडावल्यामुळे पंचसूत्रीचा नागरिकांना विसर पडला. यामुळे आस्थापनांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला आहे.

बॉक्स

बुधवारी सहा रुग्णांचा मृत्यू

जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरखेड येथील ५३ वर्षीय पुरुष, बडनेरा येथील ६५ वर्षीय महिला, खारतळेगाव येथील ७७ वर्षीय पुरुष, श्रीरामनगर (अमरावती) येथील ५५ वर्षीय, चिंचोली येथील ५१ वर्षीय पुरुष, हर्षराज कॉलनी, येथील ७८ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.