शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

अखेर दुष्काळाचे १०९ कोटी मिळणार

By admin | Updated: December 24, 2016 01:39 IST

गतवर्षीच्या दुष्काळाचा सरसकट निधी न देता जाहीर पीकविम्याच्या ५० टक्के निधी देण्याचा निर्णय उच्च

चार आठवड्यांत रक्कम देणार : विभागीय आयुक्तांचे शपथपत्र गजानन मोहोड ल्ल अमरावती गतवर्षीच्या दुष्काळाचा सरसकट निधी न देता जाहीर पीकविम्याच्या ५० टक्के निधी देण्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या फटकारानंतर राज्य शासनाने २ मार्च २०१५ ला घेतला होता. मात्र, अद्याप निधी दिला नसल्याने न्यायालयाने पुन्हा शासनाला फटकारले असता चार आठवड्याच्या आत निधी देण्याचे शासनाने मान्य केले. त्यानुसार फेब्रुवारी २०१७ पर्यंत जिल्ह्यातील १ लाख ९५ हजार ८६९ शेतकऱ्यांना १०९ कोटी ३६ लाख ५९ हजार रुपयांची मदत मिळण्याची आशा आहे. गतवर्षी शासनाने दुष्काळी जिल्ह्यांची यादी घोषित केली. त्यामध्ये अमरावती जिल्ह्याचा समावेश नव्हता. तसेच एनडीआरच्या निर्णयानंतर मदत दिली नाही. याविषयी यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार यांनी मुंबई उच्च न्यायलायाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली. यावर शासनाने ५० पैशाच्या आत पैसेवारी असणाऱ्या विदर्भातील ११ हजार ८३२ गावांमध्ये दुष्काळस्थिती जाहीर केली. अशी मिळणार सोयाबीनसाठी मदत ४पीकविम्याच्या ५० टक्के प्रमाणात जिल्ह्यात १०९३६.५९ लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. यामध्ये अमरावती १३१९.८५ लाख, भातकुली १३०५.४४, नांदगाव १७५४.६८, धामणगाव ८६०.७४, चांदूररेल्वे ११९१.७८, तिवसा ७०८४.६६, मोर्शी ७९१७.२८, वरुड ३७.९५, चांदूरबाजार २१४१.०३, अचलपूर ४०८५०२, दर्यापूर ४२१.४०, अंजनगाव ६०१.४०, अंजनगाव ६०१.१०, धारणी ७६९.९७ व चिखलदरा तालुक्यात ५१३.५४ लाख रुपयांची मदत मिळणार आहे. कपाशीसाठी ३९ कोटी मिळणार ४कपाशीपिकासाठी दर्यापूर व चिखलदरा तालुक्यात पीकविम्याच्या ५० टक्के प्रमाणात मदत मिळणार आहे. यामध्ये दर्यापुरात एक हजार ७११ शेतकऱ्यांना ३१ लाख ५७ हजार ५३६ व चिखलदरा तालुक्यात १३७ शेतकऱ्यांना ७ लाख ८६ हजार ६४४ रुपये अशी एकूण १८४८ शेतकऱ्यांना ३९ कोटी ४४ हजार १८१ रुपये मदत दिली जाईल.