शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
3
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
4
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
5
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
6
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
7
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
8
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
9
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
10
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
11
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
12
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
13
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
14
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
15
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
16
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
17
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
18
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
19
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
20
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित

दरवाढीचा व्यापाऱ्यांनाच फायदा

By admin | Updated: April 21, 2016 00:09 IST

खरीपासह रबीचा हंगामात उत्पादन खर्चापेक्षा उत्पन्न कमी झाल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत आहे.

शेतकऱ्यांजवळ माल नाही : कापूस, सोयाबीन व तुरीच्या भावात तेजी अमरावती : खरीपासह रबीचा हंगामात उत्पादन खर्चापेक्षा उत्पन्न कमी झाल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मळणी सरताच शेतमाल मिळेल त्या भावात विकला. शेतकऱ्यांच्या मालास कवडीमोल भाव मिळाला. आता शेतकऱ्यांजवळ साठवण केलेला माल नाही. मात्र बाजारात सोयाबीन, कापूस, तुरीचे भाववाढ झाली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच होत आहे. शेतकरी आर्थिक कोंडीत असल्याने हंगामातच शेतमालाची विक्री करतात. शेतकऱ्यांच्या शेतमालाची विक्री झाल्यावर भाव वाढतात हे दरवर्षीचे चित्र आहे. यामुळे ‘वेअर हाऊस’ची संकल्पना अलिकडेच आली आहे. शेतमालास जर योग्य भाव मिळाला नाही तर शेतकरी गोदामात शेतमाल ठेऊन त्यावर कर्जस्वरुपात रक्कम घेऊन आपल अडचण भागवितात. शेतमाल ठेवण्यासाठी थोड्याप्रमाणात भाड्याची आकारणी केली जाते. या वेअर हाऊसची निर्मितीही शेतकऱ्यांसाठीच असली तरी याचा खरा फायदा व्यापारी घेत असल्याचे दिसून येते व भाववाढ झाल्यावर व्यापारी गोदामातून माल विक्रीसाठी काढून त्याचा फायदा घेतात. घाम न गाळता मिळत असल्याने नफ्याने व्यापारी मालामाल होत आहे. शेतकऱ्यांचा माल मात्र कवडीमोल भावाने विकल्या गेला आहे.