शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

दरवाढीचा व्यापाऱ्यांनाच फायदा

By admin | Updated: April 21, 2016 00:09 IST

खरीपासह रबीचा हंगामात उत्पादन खर्चापेक्षा उत्पन्न कमी झाल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत आहे.

शेतकऱ्यांजवळ माल नाही : कापूस, सोयाबीन व तुरीच्या भावात तेजी अमरावती : खरीपासह रबीचा हंगामात उत्पादन खर्चापेक्षा उत्पन्न कमी झाल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मळणी सरताच शेतमाल मिळेल त्या भावात विकला. शेतकऱ्यांच्या मालास कवडीमोल भाव मिळाला. आता शेतकऱ्यांजवळ साठवण केलेला माल नाही. मात्र बाजारात सोयाबीन, कापूस, तुरीचे भाववाढ झाली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच होत आहे. शेतकरी आर्थिक कोंडीत असल्याने हंगामातच शेतमालाची विक्री करतात. शेतकऱ्यांच्या शेतमालाची विक्री झाल्यावर भाव वाढतात हे दरवर्षीचे चित्र आहे. यामुळे ‘वेअर हाऊस’ची संकल्पना अलिकडेच आली आहे. शेतमालास जर योग्य भाव मिळाला नाही तर शेतकरी गोदामात शेतमाल ठेऊन त्यावर कर्जस्वरुपात रक्कम घेऊन आपल अडचण भागवितात. शेतमाल ठेवण्यासाठी थोड्याप्रमाणात भाड्याची आकारणी केली जाते. या वेअर हाऊसची निर्मितीही शेतकऱ्यांसाठीच असली तरी याचा खरा फायदा व्यापारी घेत असल्याचे दिसून येते व भाववाढ झाल्यावर व्यापारी गोदामातून माल विक्रीसाठी काढून त्याचा फायदा घेतात. घाम न गाळता मिळत असल्याने नफ्याने व्यापारी मालामाल होत आहे. शेतकऱ्यांचा माल मात्र कवडीमोल भावाने विकल्या गेला आहे.