शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

आदिवासी जननायक अजूनही उपेक्षेचा धनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:39 IST

आदिवासींचा जननायक बिरसा मुंडा यांचा अवघा २५ वर्षांचा कार्यकाळ भारतीय संस्कृतीची प्रेरणा जागवून गेला.

मोहन राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आदिवासींचा जननायक बिरसा मुंडा यांचा अवघा २५ वर्षांचा कार्यकाळ भारतीय संस्कृतीची प्रेरणा जागवून गेला. ब्रिटिश सरकारविरुद्ध लढा उभारणाºया क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या नावाने राज्यात एकही योजना नाही. या क्रांतिकारी जननायकाला कधी न्याय मिळणार, असा सवाल राज्यातील आदिवासींनी सरकारला विचारला आहे.भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. बुधवारी त्यांची जयंती संपूर्ण देशात साजरी केली जाणार आहे. बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंड राज्यातील रांचीजवळील लिहतू या आदिवासी गावात झाला. ब्रिटिशांच्या राजवटीत आदिवासींचा वनसंपत्तीवरील अधिकार बाधित झाला. तेव्हा त्यांनी इंग्रजांविरुद्ध मोठा लढा उभारला होता. सन १८९४ मध्ये राज्यात भीषण दुष्काळ, उपासमारीने अनेक लोक मरण पावले. त्यावेळी त्यांनी नि:स्वार्थी अंत:करणाने समाजाची सेवा केली. ब्रिटिश सरकारने आकारलेला अवाजवी शेतसारा माफ करण्यासाठी त्यांनी जनआंदोलन उभारले होते. त्यावेळी बिरसा मुंडा यांना दोन वर्षांचा कारावास झाला होता.आदिवासी आमदार कधी घेणार दखल?झारखंड, बिहार, ओडीशा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेशात आदिवासी समाज बिरसा मुंडा यांना दैवत मानतो. झारखंडात बिरसा मुंडा कन्यारत्न योजना सुरू आहे. परंतु, महाराष्ट्रात एकही योजना या क्रांतिवीराच्या नावाने राबविण्यात आली नाही. राज्यात सर्वपक्षीय २५ आदिवासी आमदार आहेत. त्यांनी दखल घेतल्यास बिरसा मुंडा यांच्या नावाने राज्यात एखादी योजना सुरू होऊ शकेल.संसदेबाहेर दिल्लीत बिरसा मुंडा यांचा पुतळा आहे. इतर राज्यात बिरसा मुंडा यांच्या नावाने अनेक योजना सुरू आहेत. मात्र, महाराष्ट्रात एकही योजना नाही. त्यांच्या जयंतीला शासकीय कार्यक्रम, विविध योजना राबविल्यास बिरसा मुंडा यांना खºया अर्थाने आदरांजली वाहिली जाईल.- जनार्र्दन नेवारे, सौंदळ