शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

खोटे प्रतिज्ञापात्र देऊन ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्यांवर व्हावी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:14 IST

वरूड : तालुक्यातील घोराड येथील ग्रामपंचायत निवडणूक लढवून विजयी झालेल्या अतिक्रमिकांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी तेथील शेषराव घोराड यांनी तहसीलदारांकडे ...

वरूड : तालुक्यातील घोराड येथील ग्रामपंचायत निवडणूक लढवून विजयी झालेल्या अतिक्रमिकांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी तेथील शेषराव घोराड यांनी तहसीलदारांकडे दिलेल्या तक्रारीत केली आहे.

१९९२ मध्ये आलेल्या महापुरात घोराड येथील घरे वाहून गेल्याने शासनाने हे गाव पुनर्वसित करून घरे दिली. परंतु, काहींनी मूळ घराचा ताबा न सोडता दोन्ही घरे ताब्यात ठेवली, तर काही नवीन घरे विकून जुन्याच घरात वास्तव्य करीत आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयानुसार अतिक्रमणधारक सदस्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. घोराड येथेही असे अतिक्रमणधारक ग्रामपंचायत निवडणुकीत रिंगणात होते. त्यांच्यावर कारवाईसाठी ग्रामविकास अधिकारी, तलाठी यांच्याकडून सन १९९२ ते २०२१ पर्यंत पुनर्वसित घरांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात माहिती घेऊन नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी शेषराव कडू यांनी तहसीलदारांसह जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.