शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
3
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
4
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
5
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
6
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
7
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
8
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
9
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
10
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
11
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
12
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
13
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
14
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
15
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
16
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
17
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
18
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
19
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
20
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर होणार कारवाई

By admin | Updated: April 25, 2015 00:27 IST

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) शिक्षण विभागाकडून नुकत्याच राबविण्यात आलेल्या २५ टक्के राखीव जागांच्या प्रवेशाला ..

आॅनलाईन प्रवेश : आतापर्यंत १५६४ पैकी ६४ प्रवेश निश्चितअमरावती : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) शिक्षण विभागाकडून नुकत्याच राबविण्यात आलेल्या २५ टक्के राखीव जागांच्या प्रवेशाला आता खासगी शाळांडकडून टाळटाळ क रण्यात येत आहे. विशेष म्हणजे २५६४ पैकी केवळ ६४ विद्यार्थ्यांचे आॅनलाईन प्रवेशच निश्चत केले आहेत. यामुळे मात्र पालकांची चांगलीच फरफट होत आहे.खासगी शाळांनी २५ टक्के प्रवेशास टाळाटाळ चालविल्याच्या विरोधात शिक्षण विभागानेही कडक भूमिका घेतली आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे, शिक्षण विस्तार अधिकारी किशोर पुरी यांनी विद्यार्थ्याचे प्रवेश टाळणाऱ्या शाळांना अल्टिमेटम दिला आहे. शाळेची मान्यता काढण्याचा इशारा दिला आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार आरटीई यंदा शिक्षण विभागाने पहिल्यांदाच जिल्ह्यात आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली. त्यानुसार १९७ विनाअनुदानित, कायम अनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळांत आर्थिकदृष्ट्या दुर्बल अनुसूचित जाती ,जमाती, ओबीसी, भटक्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना २५ टक्के प्रवेशाकरिता शहर व तालुका पातळीवर शिक्षण विभागाने केंद्र स्थापन केले होते. अंतिम प्रक्रियेपर्यंत १५६४ विद्यार्थी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेशास पात्र ठरले. नियमानुसार सर्व पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्याची जबाबदारी संबंधित शाळांवर सोपविण्यात आली असताना १५६४ पैकी केवळ ६४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. इतर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला शाळांचा नकार दिसत आहे.आज अंतिम अल्टीमेटम जिल्ह्यात २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली आहे. प्रवेशास टाळाटाळ करणाऱ्या शाळांना २३ एप्रिलपर्यंत अल्टिमेटम देण्यात आला आहे. या मुदतीत ज्या शाळांना प्रवेश दिला नाही अशा शाळांची मान्यता काढण्यात येईल, अशी माहिती शिक्षण विस्तार अधिकारी किशोर पुरी यांनी दिली.