शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

हरभरा चोरीप्रकरणी आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 22:27 IST

गतवर्षी १० आॅक्टोबरला येथील हरभरा विक्री प्रकरणात येथील धान्य व्यापारी मनोहर दामोरदास राठी यांची दिल्लीच्या व्यापाऱ्यांनी २६ लाखांनी फसवणूक केली. या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी दिल्ली येथून ताब्यात घेतले.

ठळक मुद्देदर्यापूर पोलिसांची कारवाई : दिल्लीहून अटक

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : गतवर्षी १० आॅक्टोबरला येथील हरभरा विक्री प्रकरणात येथील धान्य व्यापारी मनोहर दामोरदास राठी यांची दिल्लीच्या व्यापाऱ्यांनी २६ लाखांनी फसवणूक केली. या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी दिल्ली येथून ताब्यात घेतले.आरोपींनी दिल्ली येथे शिवशक्ती इंडिया फ्यूट या नावाने खोटी माहीती देऊन राठी यांच्याजवळून ४६० क्विंटल हरभरा खरेदी केला. मात्र पैसे देण्यास टाळाटाळ केली. यामध्ये २६ लाख १५ हजार ७५० रूपयांची फसवणूक केल्याची तक्रार राठी यांनी दर्यापूर ठाण्यात केली होती. सदर प्रकरणातील दर्यापूर पोलीस ठाण्याचे पथक तैनात करण्यात आले होते. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक मंगेश मोहोड, शिद्धार्थ आठवले, अरविंद चौहान, जयकुमार वाहाने यांच्या पथकाने ठाणेदार मुकुंद ठाकरे यांच्या मार्गदर्शनात आरोपींचा शोध घेवून सोमनाथ बनारसीदास शर्मा (४०, रा. टिटयाना, जिल्हा कैथल), अजितशहा ऊर्फ रहेमान नागेश्वर प्रसाद (३८, रा.बीरपूर, जिल्हा बेगुसराय बिहार) या दोन्ही आरोपींना अटक केली. या प्रकरणातील मनोज अत्री हा पसार आहे. पुढील तपास ठाणेदार मुकुंद ठाकरे यांच्या मार्गदर्शनात मंगेश मोहोड शिद्धार्थ आठवले करीत आहे.