शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

वॉटर बजेटनुसार गावे टंचाईमुक्त करा

By admin | Updated: February 1, 2016 00:09 IST

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत समितीमार्फत तयार केलेल्या वॉटर बजेटनुसारच निवडलेली गावे टंचाईमुक्त करावीत, ...

पालकमंत्री : आढावा बैठकीत मार्गदर्शन अमरावती : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत समितीमार्फत तयार केलेल्या वॉटर बजेटनुसारच निवडलेली गावे टंचाईमुक्त करावीत, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिले. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१५-१६ मधील पूर्ण झालेल्या कामाचा तसेच प्रगतीपथावरील कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.जिल्हाधिकारी किरण गीत्ते, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हाधिकारी काळे, वरिष्ठ भूवैज्ञानिक कराड, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते. सन २०१६ या वर्षासाठी जलयुक्त शिवार अभियानाखाली ४१० गावांची निवड केली आहे. जिल्ह्यातील सर्व टंचाई गावात जलयुक्त शिवार योजनेची कामे घ्यावीत असे सांगून पालकमंत्री म्हणाले टंचाईमुक्त गावे करण्यासाठी शासन ज्या गांभीर्याने निर्णय घेत आहे त्यानुसारच अपेक्षित कामे पूर्ण करावी. ज्या कंत्राटदारांनी पूर्वीची कामे पूर्ण केलेली नाहीत त्यांना नवीन कामे देऊ नये, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी किरण गीत्ते म्हणाले की, जिल्ह्यात २०१६ साठी ४१० गावांची निवड झाली आहे. यामध्ये अमरावती-२५, भातकुली-३८, नांदगाव खंडेश्वर-३५, चांदूर रेल्वे-२०, धामणगाव रेल्वे-१७, तिवसा-१३, मोर्शी-२२, वरुड-२९, अचलपूर-३१, चांदूर बाजार-३१, दयार्पूर-२४, अंजनगाव सुर्जी-३१, धारणी-४२, चिखलदरा-५२ या गावांचा समावेश आहे.