शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

वॉटर बजेटनुसार गावे टंचाईमुक्त करा

By admin | Updated: February 1, 2016 00:09 IST

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत समितीमार्फत तयार केलेल्या वॉटर बजेटनुसारच निवडलेली गावे टंचाईमुक्त करावीत, ...

पालकमंत्री : आढावा बैठकीत मार्गदर्शन अमरावती : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत समितीमार्फत तयार केलेल्या वॉटर बजेटनुसारच निवडलेली गावे टंचाईमुक्त करावीत, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिले. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१५-१६ मधील पूर्ण झालेल्या कामाचा तसेच प्रगतीपथावरील कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.जिल्हाधिकारी किरण गीत्ते, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हाधिकारी काळे, वरिष्ठ भूवैज्ञानिक कराड, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते. सन २०१६ या वर्षासाठी जलयुक्त शिवार अभियानाखाली ४१० गावांची निवड केली आहे. जिल्ह्यातील सर्व टंचाई गावात जलयुक्त शिवार योजनेची कामे घ्यावीत असे सांगून पालकमंत्री म्हणाले टंचाईमुक्त गावे करण्यासाठी शासन ज्या गांभीर्याने निर्णय घेत आहे त्यानुसारच अपेक्षित कामे पूर्ण करावी. ज्या कंत्राटदारांनी पूर्वीची कामे पूर्ण केलेली नाहीत त्यांना नवीन कामे देऊ नये, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी किरण गीत्ते म्हणाले की, जिल्ह्यात २०१६ साठी ४१० गावांची निवड झाली आहे. यामध्ये अमरावती-२५, भातकुली-३८, नांदगाव खंडेश्वर-३५, चांदूर रेल्वे-२०, धामणगाव रेल्वे-१७, तिवसा-१३, मोर्शी-२२, वरुड-२९, अचलपूर-३१, चांदूर बाजार-३१, दयार्पूर-२४, अंजनगाव सुर्जी-३१, धारणी-४२, चिखलदरा-५२ या गावांचा समावेश आहे.