शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

शहर रास्ता भाव संघटनेद्वारा ‘एक हात मदतीचा’

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 12, 2024 19:43 IST

वादळ, अवकाळीने विस्थापित २९५ कुटुंबांना मोफत अन्नधान्याची किट

अमरावती: चांदूर बाजार तालुक्यात गारपिटीसह झालेल्या वादळी पावसाचा फटका बसलेल्या शिरजगाव बंड, इमामपूर, जमापूर गावातील कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. यात गावातील २९५ कुटुंबांचे संसार उघड्यावर आले, या कुटुंबांना शहर रास्त भाव संघटनेद्वारा शुक्रवारी अन्नधान्याची मोफत कीट देण्यात आली.

या कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक व मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या नुकसानाचा भार कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी प्रज्वल पाथरे, अन्न धान्य वितरण अधिकारी,प्रवीण राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती शहर संघटना अमरावती शहर यांचे मार्फत माणुसकीच्या भावनेतून ‘एक हात मदतीचा’ या उद्देशाने ‘अन्न धान्य किट’ चे मोफत वितरण प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन तहसील कर्मचारी व संघटनेचे प्रतिनिधी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी शितल आंबटकर, पुरवठा निरीक्षक चांदूरबाजार व संघटनेचे प्रतिनिधी अजय अग्रवाल, शैलेश मिसे, सीजी केशरवाणी, अमोल कोल्हे, मुन्ना दुलारे, सचिन पाटील, संदीप तायवाडे,चैतन देशमुख, दादाराव कलाने, जयप्रकाश फोटाणी, प्रेम आहूजा आदी उपस्थित होते.

टॅग्स :Amravatiअमरावती