शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

९० प्रकल्पात सरासरी ८४.३८ टक्के पाणीसाठा, ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाचे १० गेट पुन्हा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:14 IST

अमरावती : गेले दोन दिवस जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार तथा दमदार पाऊस कोसळल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून, ...

अमरावती : गेले दोन दिवस जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार तथा दमदार पाऊस कोसळल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून, एक मोठा, पाच मध्यम व ८४ लघु, अशा एकूण ९० प्रकल्पांत सरासरी ८४.३८ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे आता जिल्ह्याची पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची चिंता मिटली आहे.

अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात ९८.३६ टक्के पाणीसाठा झाला असून, १३ पैकी १० गेट बंद करण्यात आले असून, आता ३ गेट ३५ सेंमीने उघडण्यात आले आहेत. पाण्याचा विसर्ग पाहण्यासाठी धरणावर पर्यटकांनी गर्दी केली आहे.

मध्यम प्रकल्पांमध्ये शहानूर प्रकल्पात ९४.०७ टक्के पाणीसाठा, तर ४ गेट ५ सेंमीने उघडले. चंद्रभागा प्रकल्पात ९३.३६ टक्के पाणीसाठा असून, २ गेट ५ सेंमी, तर पूर्णा प्रकल्पात ७९.७९ टक्के, तर ३ गेट १० सेंमीने उघडण्यात आले. सपनमध्ये ९०.७५ टक्के, तर पंढरी मध्यम प्रकल्पात १३.९५ टक्के पाणीसाठा असून, एकूण पाच प्रकल्पांत सरासरी ७०.२४ टक्के पाणीसाठा झाल्याची माहिती गुरुवारी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ८४ लघु प्रकल्पांत ६३.३५ टक्के पाणीसाठा आहे.