शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

धामणगाव परिसरात ८५ टक्के पेरण्या

By admin | Updated: July 9, 2016 00:09 IST

मृग नक्षत्रानंतर आद्राच्या उंदीराने शेतकऱ्यांना मोठा आधार दिला आहे. तालुक्यात आता पर्यत ८५ टक्के पेरण्या आटोपल्या असून...

कापसाचा वाढला पेरा : पावसाने बहरली पीकेधामणगाव रेल्वे : मृग नक्षत्रानंतर आद्राच्या उंदीराने शेतकऱ्यांना मोठा आधार दिला आहे. तालुक्यात आता पर्यत ८५ टक्के पेरण्या आटोपल्या असून ३२ हजार ७९२ हेक्टर मध्ये पेरणी झाली आहे़ यंदा कापसाचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढला आहे़धामणगाव तालुक्यात ५५ हजार ४३८ हेक्टर पेरणी योग्य जमीन आहेत़ दरवर्षी प्रमाणे यंदाही कापसाचा पेरा वाढला आहे़ १३ हजार ९५४ हेक्टरमध्ये कापसाची लागवड झाली आहे़ तर सोयाबीन १२ हजार ६१४ हेक्टरात टॅ्रक्टरने पेरणी झाली आहे़ तूर ४ हजार ८२४ हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे़ उडीद ७८५ हेक्टर, मूग ६१५ हेक्टर अशी पेरणी झाली असल्याची माहिती पं़स़च्या कृषी अधिकारी अश्विनी चव्हाण यांनी दिली़ तालुक्यात आतापर्यंत २६२़६० मि.मी़ पावसाची नोंद झाली आहे़ दमदार पावसामुळे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पेरणी केलेली पिके बहरली आहेत़ यंदा पेरणीनंतर पाऊस आल्यामुळे पिके व्यवस्थित असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघावयास मिळत आहे. (तालुका प्रतिनिधी)बगाजी सागरच्या पाण्याने खरडली जमीननिम्न वर्धा प्रकल्पातंर्गत बगाजी सागर धरणाचे पाणी सलग दोन दिवस सोडण्यात आले़ त्यामुळे नायगाव, आष्टा, सोनोरा काकडे, दिघी महल्ले या गावाच्या नदी शेजारी शेतातील पिके पूर्णत: जमीनसह खरडून गेली आहे़ दरवर्षी या सोडलेल्या पाण्याचा फटका संबधीत गावातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसतो़ प्रकल्पाचे पाणी सोडण्याची ऐनवेळी दवंडी दिली जात असल्यामुळे उन्हाळ्यात नदीकाठी बसविलेले मोटरपंप काढण्याकरीता अवधी मिळत नाही़ त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोटरपंप व पाईप या पाण्यात वाहून गेले आहेत़