शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आठ कोटींच्या विम्यात ८३ कोटींची भरपाई

By admin | Updated: June 20, 2015 00:50 IST

राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात खरीप २०१४-१५ पीकविमा योजना राबविण्यात आली होती.

खरीप २०१४ योजना : १ लाख १६ हजार १३० शेतकऱ्यांना होणार लाभअमरावती : राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात खरीप २०१४-१५ पीकविमा योजना राबविण्यात आली होती. खरिपात पावसाअभावी दुष्काळ स्थिती, पैसेवारी ५० पैशाच्या आत व उंबरठा उत्पन्न आदींच्या आधारे १ लाख १६ हजार १३० शेतकऱ्यांच्या १ लाख १२ हजार ७८२ हेक्टर क्षेत्रासाठी ८३ कोटी ९२ लाख ८८ हजार ४७९ रुपयांचा लाभ होणार आहे. शेतकऱ्यांनी ८ कोटी ६ लाख ४२ हजार ८३८ रुपयांचा विमा हप्त्याचा भरणा केला होता. खरिपाच्या पिकाचे पूर चक्रीवादळ, भूस्खलन व गारपीट या आपत्तीपासून संरक्षण मिळावे यासाठी भरपाई वैयक्तिक स्तरावर निश्चित करुन संरक्षण मिळण्याकरिता ही योजना जिल्ह्यात राबविण्यात आली. या योजनेत जिल्ह्यातील १ लाख २१ हजार ५६३ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला व १ लाख १२ हजार ७८२ हेक्टर १३२ आर. पीक क्षेत्राचा समावेश होता. गुरुवारी विमा संरक्षित रक्कम निश्चित झाल्याचे विमा कंपनीचे पत्र कृषी विभागाला प्राप्त झाले आहे. यानुसार अचलपूर तालुक्यात ४ कोटी ६८ लाख १ हजार ८०८ रुपये, अमरावती तालुक्याला ६ कोटी ९० लाख ९९३ रुपये, अंजनगाव सुर्जी तालुक्यात ६ कोटी ५२ लाख २८ हजार ४३ रुपये, भातकुली तालुक्यात ६ कोटी ६९ लाख ९५ हजार ४५८ रुपये, चांदूरबाजार तालुक्यात ७ कोटी ९ लाख ३३ हजार ४७४ रुपये, चांदूररेल्वे तालुक्यात ५ कोटी ५९ लाख २५ हजार ६५२ रुपये, चिखलदरा तालुक्यात १ कोटी ३२ लाख ८२ हजार ३२० रुपये, दर्यापूर तालुक्यात ११ कोटी ७६ लाख ८० हजार ५९० रुपये, धामणगाव तालुक्यात ८ कोटी १३ लाख ४४ हजार ४२७ रुपये, धारणी तालुक्यात १ कोटी १७ लाख ३५ हजार ७३४ रुपये, मोर्शी तालुक्यात ३ कोटी ६० लाख ९६ हजार ६५० रुपये, नांदगाव तालुक्यात १२ कोटी ३ लाख ६० हजार ३२२ रुपये, तिवसा तालुक्यात ६ कोटी ९१ लाख २६ हजार ४८६ रुपये, वरुड तालुक्यात १ कोटी ४७ लाख ७६ हजार ४७५ रुपये मिळणार आहे. (प्रतिनिधी)नांदगाव तालुक्याला सर्वाधिक लाभनांदगाव खंडेश्वर तालुक्यामधील १७ हजार ५३२ शेतकऱ्यांनी १४ हजार १४७ हेक्टर क्षेत्रासाठी २४ कोटी ७८ लाख २९२ हजार रुपयांचा विमा संरक्षीत केला होता. यासाठी ९३ लाख १५ हजार ९५४ रुपयांचा विमा हप्त्याचा भरणा केला. नुकसान भरपाई पोटी १७ हजार २५२ शेतकऱ्यांना १२ कोटी ३ लाख ६० हजार ३२२ रुपये मिळणार आहे.