शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

जिल्ह्यात रबीची ७३ टक्के पेरणी

By admin | Updated: December 11, 2015 00:39 IST

गेल्या चार दिवसात वातावरणात बदल होवून थंडी वाढल्याने रबीच्या पेरणीक्षेत्रात वाढ झाली आहे.

आठवड्यात २० टक्यांनी वाढ : सर्वाधिक ८४ हजार हेक्टर क्षेत्रात हरभरा अमरावती : गेल्या चार दिवसात वातावरणात बदल होवून थंडी वाढल्याने रबीच्या पेरणीक्षेत्रात वाढ झाली आहे. जिल्ह्यात यंदाच्या हंगामासाठी कृषी विभागाने १ लाख ४७ हजार ८९० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. या पैकी १ लाख ८ हजार १६४ हेक्टर क्षेत्रात ९ डिसेंबर पर्यंत पेरणी आटोपली आहे. पेरणीची ही ७३ टक्केवारी आहे. धारणी तालुक्यात १४ हजार १४० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित होते. यापैकी १२ हजार ४४८ हेक्टर क्षेत्रात सद्यास्थितीत पेरणी आटोपली आहे. पेरणीची ही ८८ टक्केवारी आहे. चिखलदरा तालुक्यात ३ हजार १४० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित होते. या पैकी २ हजार ८६५ हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली, ही ९१ .३४ टक्केवारी आहे. अमरावती तालुका ८ हजार ५०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित होते. या पैकी ५ हजार ९१० हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली आहे. पेरणीची ३२ टक्केवारी आहे. भातकुली तालुका १८ हजार ४८० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित होते. या पैकी ५ हजार ९१० हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली आहे. पेरणीची ही ३२ टक्केवारी आहे. नांदगांव तालुका ६ हजार ५५० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित पैकी ४ हजार ७२५हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली . ७२.१४ टक्केवारी आहे. चांदुररेल्वे तालुका ५ हजार १०३० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असतांना ५ हजार ५४८ हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली. पेरणीची ही ९७ टक्केवारी आहे. वरुड तालुक्यात ६ हजार ९३० हेक्टर प्रस्तावित क्षेत्रापैकी ३ हजार ५३० हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली. ही ५०.९४ टक्केवारी आहे. दर्यापूर तालुक्यात २५ हजार ६५० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित होते. यापैकी १७ हजार ८१९ हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली. अंजनगांव सुर्जी तालुक्यात १८ हजार ७७० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित होते. यापैकी ५ हजार ८५७ हेक्टर क्षेत्रात सद्यास्थितीत पेरणी आटोपली आहे. ही ३१ टक्केवारी आहे. अचलपूर तालुक्यात ९ हजार २५० पेरणी पार पडली. पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी ८३ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रात हरभरा व २४ हजार ३१ हेक्टर क्षेत्रात गव्हाची पेरणी झाली आहे.