शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
2
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
3
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
5
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
6
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
7
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
9
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
10
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
11
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
12
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
13
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
14
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
15
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
16
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
17
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
18
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
19
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
20
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   

६,३१९ कृषीपंपांना जोडणी नाही

By admin | Updated: April 20, 2017 00:12 IST

शेतकऱ्यांच्या आर्थिक स्तर उंचवावा, सिंचनाच्यासुविधा निर्माण व्हाव्यात, यासाठी शासनाद्वारा विविध योजनांद्वारे शेतकऱ्यांना विहीर मंजूर केल्या जातात.

पैसे भरुनही प्रतीक्षा कायम : शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्याची शोकांतिकाअमरावती : शेतकऱ्यांच्या आर्थिक स्तर उंचवावा, सिंचनाच्यासुविधा निर्माण व्हाव्यात, यासाठी शासनाद्वारा विविध योजनांद्वारे शेतकऱ्यांना विहीर मंजूर केल्या जातात. यावर करोडोंचा खर्च होतो, मात्र या विहिरींना कृषी वीज पंपांची जोडणी व्हावी, यसाठी पैसे भरूनही जोडण्या झाल्या नसल्याची धक्कादायक बाब आहे. शेतकरी आत्महत्याप्रवण असलेल्या जिल्ह्यात मार्च २०१७ अखेरपर्यंत सहा हजार ३१९ शेतकऱ्यांनी पैसे भरूनही त्यांचे अर्ज प्रलंबित असल्याची जिल्ह्याची शोकांतिका आहे.जिल्ह्यात सिंचनाचा टक्का वाढावा याद्वारे शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पन्न व्हावे, शेतकरी आर्थिक संपन्न होऊन शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्हा हा डाग पुसल्या जावा, यासाठी शासनाद्वारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी धडक सिंचन विहिरींसह अनेक योजना राबविते. बँकांद्वारा विहीर खोदण्यासाठी कर्जाच्या विविध आहेत. या सर्वांच्या आधरे शेतकरी विहीर खोदतात. मात्र, या विहिरींना जर कृषी पंपासाठी वीज जोडणी मिळालीच नाही, तर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. मात्र, वीज कंपनीद्वारा शासनाने प्राधान्य दिलेल्या विषयाला साफ धुडकावून लावण्याचे चित्र आहे. मात्र २०१६ अखेर पैसे भरून अर्ज प्रलंबित असणारे सहा हजार १७ शेतकरी होते. त्यापैकी पाच हजार २६० शेतकऱ्यांना मार्च २०१७ अखेर वीज जोडण्या दिल्या आहेत. वर्षभर दाखल झालेले अर्ज व वीज जोडणीसाठी पैशाचा भरणा करणारे सहा हजार ३१९ शेतकऱ्यांना मार्च २०१७ अखेर पावेतो विज जोडणी मिळाली नाही. जोडणी मिळेल या आशेवर त्यांनी नियोजन केलेले उन्हाळी पिकांचे व येत्या खरीप हंगामाचे स्वप्न धुसर झाले आहे.