शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

आरटीई प्रवेशासाठी ५,९४० अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:13 IST

अमरावती: आरटीई प्रवेश प्रक्रिया अंतर्गत ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून जिल्हाभरातील २ हजार ७६ जागांसाठी तब्बल ...

अमरावती: आरटीई प्रवेश प्रक्रिया अंतर्गत ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून जिल्हाभरातील २ हजार ७६ जागांसाठी तब्बल ५ हजार ९४० अर्ज दाखल झाले आहेत. येत्या दोन-तीन दिवसात प्रवेशासाठी राज्यस्तरावर एकच सोडत जाहीर होणार असून विद्यार्थी व पालकांचे या सोडून तिकडे लक्ष लागले आहे.

आरटीई ऑनलाईन अर्ज भरताना सुरुवातीला तिच्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया रखडली होती. शिक्षण विभागातर्फे ही तांत्रिक समस्या सोडविण्यात आल्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. आरटीई प्रवेशासाठी सुरुवातीला ३ ते २१ मार्च ही मुदत देण्यात आली होती. मात्र यातील अनेक दिवस प्रक्रिया सुरू नसल्याने अनेक पालकांना अर्ज करता आले नाहीत. त्यामुळे प्रवेश अर्जासाठी विहित मुदतीत ३० मार्च पर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यातून ५ हजार ९४० विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. प्रवेशासाठी मागील वर्षीप्रमाणे यंदाही एकच सोडत काढली जाणार आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आरटीई खासगी शाळांमध्ये राखीव असलेल्या २५ टक्के जागांवर आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. शहर व जिल्ह्यातील २४४ शाळांनी नोंदणी केली असून त्यात २ हजार ७६ जागा उपलब्ध आहेत.

बॉक्स

प्रवेशासाठी ही कागदपत्रे अनिवार्य

सोडत जाहीर झाल्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेनंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना फेरीनिहाय प्रवेश दिला जाईल. ज्या विद्यार्थ्यांना लॉटरीमध्ये संधी मिळेल त्यांच्या प्रवेशासाठी रहिवाशांचा पत्ता असणारा पुरावा, जन्माचा दाखला, बालक वंचित घटकातील असल्यास जातीची नोंद करण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र, बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास उत्पन्नाचा दाखला आदी कागदपत्रे गटशिक्षणाधिकारी स्तरावर स्थापन केलेल्या पडताळणी समितीकडे सादर करणे आवश्यक आहे.