शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

शेतकऱ्यांना अपघात विम्याचे ५८ लाख

By admin | Updated: December 12, 2015 00:22 IST

कृषी विभागाद्वारे राबविल्या जाणाऱ्या शेतकरी जनता विमा योजनेत ४ डिसेंबरपर्यंत ६० प्रकरणंत दोन प्रस्ताव विमा कंपनीद्वारा नाकारण्यात आले होते.

कृषी विभागाने राबविली योजना : २६ प्रस्ताव मंजूर, २२ प्रलंबित अमरावती : कृषी विभागाद्वारे राबविल्या जाणाऱ्या शेतकरी जनता विमा योजनेत ४ डिसेंबरपर्यंत ६० प्रकरणंत दोन प्रस्ताव विमा कंपनीद्वारा नाकारण्यात आले होते. पैकी २६ प्रस्ताव मंजूर असून २० प्रकरणे कंपनीकडे प्रलंबित आहे. अशा ५८ प्रकरणात शेतकऱ्यांना अपघात विम्यापोटी ५८ लाख मिळणार आहे. कृषी, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाच्यावतीने शेतकरी जनता अपघात विमा योजना राबविण्यात या योजनेअंतर्गत विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांचा अपघात मृत्यू झाल्यास, अपघातात दोन्ही डोळेनिकामी झाल्यास किंवा एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपयांची विमा भरपाई कंपनीकडून शेतकऱ्यांना मिळते. अमरावती विभागात अमरावती, मोर्शी व अचलपूर असे तीन उपविभाग आहेत. अमरावती विभागात ४ डिसेंबर पर्यंत ३० प्रकरणे दाखल करण्यात आली. या पैकी ११ प्रस्ताव कंपनीद्वारा मंजूर करण्यात आले. ५ प्रस्ताव कंपनीकडे प्रलंबित आहे तर १४ प्रस्ताव त्रुटी अभावी प्रलंबित आहे. मोर्शी उपविभागात २३ प्रकरणे दाखल करण्यात आली. यापैकी १२ प्रस्ताव कंपनीकडू मंजूर करण्यात आलीत. अद्याप १० प्रकरणे त्रुटी अभावी प्रलंबित आहे. अचलपूर उपविभागात अपघात विम्याची ७ प्रकरणे दाखल करण्यात आलीत या पैकी ३ प्रस्ताव विमा कंपनीद्वारा मंजूर करण्यात आले आहे. १ प्रस्ताव नामंजूर व ३ प्रस्ताव चौकसीसाठी प्रलंबित आहेत. शासनाच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र काही अटी शिथिल कराव्या, अशी मागणी आहे. (प्रतिनिधी)अशी आहे शेतकरी जनता विमा योजना शेती व्यवसाय करताना नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात/ बीज पडणे/ शॉक लागणे, पूर , सर्पदंश, विंचूदंश, वाहन अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू होतो. अनेकदा कायमस्वरुपी अपंगत्व येते. या परिवाराला उदरनिर्वाहासाठी आर्थिक लाभ मिळावा यासाठी आॅगस्ट २०१४ मध्ये शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना सुरू करण्यात आली. याच योजनेला २००९-१० मध्ये शेतकरी जनता अपघात विमा योजना, असे नाव देण्यात आले आहे.