शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

५,२६७ घरकुले पूर्ण करण्यासाठी कसरत

By admin | Updated: February 8, 2016 00:21 IST

इंदिरा आवास योजनेंतर्गत मार्चपासून अनुदानाचे धनादेश वितरण बंद होणार असल्याने जिल्ह्यात अपूर्ण ५ हजार २६७ घरकुले पूर्ण करण्यासाठी ...

३१ मार्चची डेडलाईन : अन्यथा अखर्चित निधी शासन तिजोरीत जमा होणारजितेंद्र दखने अमरावतीइंदिरा आवास योजनेंतर्गत मार्चपासून अनुदानाचे धनादेश वितरण बंद होणार असल्याने जिल्ह्यात अपूर्ण ५ हजार २६७ घरकुले पूर्ण करण्यासाठी यंत्रणेला दोन महिने जीवापाड कसरत करावी लागेल त्यासाठी विशेष पथकाची स्थापना झाली असून शिबिर, मेळावे सुसंवादाच्या उपक्रमातून हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन जिल्हा परिषद प्रशासनासह जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने केले आहे. मार्च अखेर जिल्हा तालुका ग्रामस्तरावरील सर्व बँका खाती गोठवली जातील. त्यातील अखर्चीत निधी राज्यस्तरावरील मध्यवर्ती बँक खात्यात जमा होईलनंतर या खात्यातून घरकुल यादीचा निधी थेट गटविकास अधिकाऱ्यांमार्फत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग होईल यामुळे मार्चपर्यंत जिल्ह्यातील अपूर्ण घरकुलांची कामे पूर्ण करण्याची सूचना ग्रामविकास व जलसंधारण विभागाने दिव्यांची माहिती सूत्रांनी दिली. शौचालयाची कामे पूर्ण कराघरकुलांची कामे झाली. मात्र शौचालयांचे बांधकाम अपूर्ण असल्याची नोंद असल्याने याजनेवर परिणाम होत आहे.या संदर्भात ही बांधकामे पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बैठकीव्दारे सूचना द्यावी. वाढीव अनुदान मागणीचा अहवाल तयार करावा तसेच घरकुलांचा पहिला हप्ता वितरीत झाल्यानंतर लाभार्थ्यांकडे स्थलांतर अथवा परागंदा लाभार्थ्यांमुळे अपूर्ण घरुलांच्या अखर्चीत निधीची माहिती शासनाने मागविली आहे.अपूर्ण घरकुलांची स्थितीजिल्ह्यात २०१२-२०१३ या कालावधीत ४० पुढील वर्षातील १५९ आणि २०१४-१५ या कालावधीतील ५०६८ घरकुले अपूर्ण आहेत. अशी एकूण ५२६७ हजार आणि चालू वर्षातील मिळून सरासरी सुमारे ५ हजार २६७ घरकुलाची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेत सरासरी ७० टक्के लाभार्थ्यांना निधीचा दुसरा हप्ता घेतलेला नाही तसेच विविध अडचणी व कारणांमुळे घरकुलांचे काम अपूर्ण राहिले आहे ते तडीस नेण्यासाठी विशेष पथकातील अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत स्तरावर शिबिर मेळावे घेतील. त्यांना मार्चनंतर अनुदानातील धनादेश वितरण प्रणाली बंद होवून थेट बँक खात्यात निधी वर्ग होण्याची योजनाही समजावून सांगितली.ग्रामपंचायतींना सूचनाइंदिरा आवास योजनेंतर्गत ग्रामपंचायतीकडील अखर्चीत निधी पंचायत समितीकडे तत्काळ जमा करण्याची सूचना आहे. तसेच २०१४-१५ मध्ये विशेष घटक योजनेचा राज्य आर्थिक हिस्सा कमी मिळाल्याने लाभार्थ्यांना अनुदानाचा हप्ता देता न आल्याने घरकुलांची कामे अपूर्ण राहिल्याची कबुली शासनाने परीपत्रकाव्दारे दिली आहे. अपूर्ण असलेली घरकुले व शौचालयाची कामे तसेच मंजूर पण सुरू न झालेली कामे त्वरित मार्गी लावण्याचे सूचना सर्व बिडीओंना दिल्या आहेत. मार्चपर्यंत कामे संपूर्ण घरकुलाचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल.- प्रमोद कापडे, प्रकल्प संचालक, डीआरडीए