शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

जिल्ह्यात पोलीस अधिकाऱ्यांची ५१ पदे रिक्त

By admin | Updated: July 11, 2017 00:14 IST

अपुऱ्या मनुष्यबळावर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आव्हान पोलीस प्रशासनासमोर आहे.

कामाचा ताण वाढला : गुन्ह्यांचा तपास, निपटारा करण्याचे आव्हानचेतन घोगरे। लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : अपुऱ्या मनुष्यबळावर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आव्हान पोलीस प्रशासनासमोर आहे. जिल्ह्यातील तब्बल ५१ पोलीस अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याची माहिती आज समोर आली आहे. या रिक्त जागांमुळे उपलब्ध अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे.जिल्ह्यात ३१ पोलीस स्टेशन आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे थोड्याफार प्रमाणात रिक्त आहेत. आज रोजी हाती लागलेल्या माहितीनुसार, अमरावती ग्रामीण जिल्हा पोलीस दलात पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस उपनिरीक्षक यांची तब्बल ५१ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे उपलब्ध अधिकाऱ्यांना दोन-दोन विभागाचा कार्यभार सांभाळावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण वाढला आहे. अशा परिस्थितीत जनतेच्या सुरक्षेबरोबरच घडलेल्या गुन्ह्यांचा तपास, निपटारा करण्याचे आव्हान अमरावती जिल्हा पोलीस दलाला सहन करावे लागत आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयासह ३१ पोलीस ठाण्यात २५३७ कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक, पोलीस शिपाई यांचा समावेश आहे. यातील पोलीस शिपयाची ७४ पदे रिक्त आहेत, तर जिल्ह्यात १९५ पोलीस अधिकाऱ्यांची एकूण पदे आहेत. त्यात पोलीस अधीक्षकांसह अपर पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.उपअधीक्षकांच्या बदल्या पण नवीन नियुक्ती नाहीजिल्ह्यातील दर्यापूर, अंजनगाव सुर्जी येथील उपविभागीय कार्यालयातील दोन्ही उपअधीक्षकांच्या बदल्या झाल्या. मात्र तेथे नवीन उपअधीक्षकाच्या नियुक्त्या अद्यापपर्यंत करण्यात आलेल्या नाहीत.