शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

५० लाखांच्या मासोळी चोरीचा अहवाल सीईओंच्या दालनात

By admin | Updated: August 19, 2015 00:47 IST

येथील गणेशपूर सिंचन प्रकल्पातील ५० लाख रूपयांच्या चोरीला गेलेल्या मासोळीचा चौकशी अहवाल नुकताच जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे.

कारवाईकडे लक्ष : ग्रा. पं. ने झटकली जबाबदारी मनीष कहाते वाढोणा रामनाथयेथील गणेशपूर सिंचन प्रकल्पातील ५० लाख रूपयांच्या चोरीला गेलेल्या मासोळीचा चौकशी अहवाल नुकताच जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे आता कारवाई कोणावर होणार, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.लघुसिंचन विभागाच्या ताब्यात आलेल्या गणेशपूर सिंचन प्रकल्प कार्यकारी अभियंता लघुसिंचन यांनी स्थानिक ग्रा. पं. सोबत करारनामा केला होता आणि १७ हजार रुपये सुद्धा भरणा लघुसिंचन विभागाकडे केला होता. परंतु ग्रामपंचायत म्हणते, आम्ही कोणताही करारनामा केला नाही. १७ हजार रूपये कोणी कधी भरले हेही आम्हाला माहीत नाही. आमच्या स्वाक्षरी करारनाम्यावर आल्या कशा, आम्हाला माहीत नाही. स्वाक्षरी केलीच नसल्याचा घुमजाव ग्रामपंचायत प्रशासनाने केला. त्यामुळे आता कारवाई कोणावर होणार, असा पेच पडला आहे. आमचा मासोळी प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचा गुप्त चौकशी अहवाल ग्रामपंचायतने पंचायत समितीला दिला आहे. महिना होऊनही तत्कालिन सरपंच वंदना चौधरी आणि ग्रामविकास अधिकारी के. एन. घोंगडे यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच अजून किती दिवस लागणार कारवाईला असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तत्काळ चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी ग्रा. पं. सदस्या निकिता गायधनी यांनी केली.