शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

४६ लघुप्रकल्प कोरडे

By admin | Updated: May 7, 2017 00:12 IST

मागील महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे ....

धोक्याची घंटा : ६.०६ टीएमसी, २९ टक्के जलसाठालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मागील महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे व जमिनीतील पाण्याची पातळीदेखील झपाट्याने कमी होत आहे. जिल्ह्यातील ४६ लघुप्रकल्पाची स्थिती गंभीर आहे. या प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत ६.०६ दलघमी म्हणजेच २९.२३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. आगामी काळासाठी ही धोक्याची घंटा आहे. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प असणाऱ्या शहानूर प्रकल्पात ४६.०४ टीएमसी साठ्याच्या तुलनेत सध्या २३.२० टीएमसी साठा आहे. ही ५०३९ टक्केवारी आहे. पूर्णा मध्यम प्रकल्पात संकलित ३५.३८ टीएमसी साठ्याच्या तुलनेत ८.३८ टीएमसी साठा आहे. ही २३.६९ टक्केवारी आहे. तसेच चंद्रभागा प्रकल्पात संकलीत ४१.२५ दलघमी साठ्याच्या तुलनेत २१.६१ दलघमी साठा शिल्लक आहे. ही ५२.३९ टक्केवारी आहे. लघुप्रकल्पामध्ये साखळी प्रकल्पात १६.०३२ टक्के, पिंपळगाव प्रकल्पात ८.३३ टक्के, माळेगाव प्रकल्पात २८.७५ टक्के, दस्तापूर ३०.२४, केकतपूर ३४.७६, दहीगाव धानोरा १८.७८, खनिजापूर १०५९, मालखेड १५.०७, सरस्वती २६.२२, भिवापूर १४.९०, वाई १८.९२, नागठाना १३.४५, साद्राबाडी ११.३६, पुसली २१.६२, नांदुरी १९.८१ व चारघड प्रकल्पात २६.२४ टक्के साठा शिल्लक आहे. एकूण तीन मध्यम प्रकल्पांत संकलित १२२.६७ दलघमी पाणी साठ्याच्या तुलनेत ५३.१९ दलघमी म्हणजेच ४३.३६ टक्के साठा शिल्लक आहे. यापूर्वी सन २०१२ मध्ये ५३.९० दलघमी, २०१३ मध्ये ६०.८४ दलघमी, २०१४ मध्ये ६९.३० दलघमी व २०१५ मध्ये ७३.१३ दलघमी साठा शिल्लक होता. अशीच स्थिती राहिल्यास महिन्या अखेरीस अनेक प्रकल्प कोरडे पडण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात एकमेव मुख्य प्रकल्प असणाऱ्या उर्ध्व वर्धा प्रकल्पात सध्यास दिलासाजनक साठा आहे. मात्र, मध्यम व लघु प्रकल्पांनी चिंता वाढविली आहे. सध्या मध्यम प्रकल्पातून पाण्याच्या योजना व शेतीसाठी वापर होत आहे. गेल्या महिन्यापासून दिवसाच्या प्रचंड उष्णतामानामुळे या प्रकल्पातील पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे असल्याने चिंता वाढली आहे. या लघुप्रकल्पांची स्थिती गंभीरसद्यस्थितीत गोंडवाघोली, गोंडविहीर, दाभेरी, शेतकरी, पंढरी, बेलसावंगी, जमालपूर, सावलीखेडा, लवादा, गमेनरी, ज्यूटपाणी, हे प्रकल्प कोरडे पडले आहेत. पिंपळगाव प्रकल्पात ८.३३ टक्के, सूर्यगंगा ५.९७, सावरपाणी ३.२८, बासलापूर ७.७५, टाकळी ४.१३, अमदोरी २.३७, त्रिवेणी ६.३१, जामगाव ६.२५, खारी ६.२२, गावलानडोह १.९४, मांडवा ३.९६, बोबदो २.९२, रभांग ३.६०, सालई ०.७१, मोगर्दा प्रकल्पात केवळ ४.३५ टक्केच जलसाठा आहे. हे प्रकल्प मे अखेरीस कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे.