शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

स्वतंत्र विदर्भासाठी ४,५०० ग्रापंचा पुढाकार

By admin | Updated: December 10, 2015 00:17 IST

विदर्भाला वेगळा इतिहास आहे. त्यामुळेच केंद्र शासनाने स्वतंत्र विदर्भासाठी पुढाकार घ्यावा, याकरिता विदर्भातील साडेचार हजार ग्रामपंचायतींनी वेगळ्या विदर्भाचा ठराव पारित करणे सुरु केले आहे़....

सरपंच संघटनेचा पुढाकार : प्रजासत्ताकदिनी मुख्यमंत्र्यांना देणार ठरावमोहन राऊत अमरावतीविदर्भाला वेगळा इतिहास आहे. त्यामुळेच केंद्र शासनाने स्वतंत्र विदर्भासाठी पुढाकार घ्यावा, याकरिता विदर्भातील साडेचार हजार ग्रामपंचायतींनी वेगळ्या विदर्भाचा ठराव पारित करणे सुरु केले आहे़ प्रजासत्ताकदिनी राज्याला व केंद्राला या ठरावाची प्रत देण्यात येणार आहे़स्वतंत्र विदर्भासाठी जनमताचा कौल घेण्याची मागणी राज्याचे महाअभियोक्ता श्रीहरी अणे यांनी केल्यानंतर विदर्भात लोकचळवळ उभारण्यास सुरूवात झाली आहे़ विदर्भाच्या ग्रामीण भागात जनजागृतीचे काम सुरु आहे़ स्वतंत्र विदर्भ राज्य झाल्यास सर्वसामान्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते, बेरोजगारीचे प्रमाण देखील कमी होऊ शकते, अशा विविध मुद्यांच्या आधारे विदर्भातील ग्रामपंचायतींमध्ये ठराव घेण्याचे काम सुरू आहे़ मागिल तीन दिवसात्ां विदर्भातील जवळपास ३२१ ग्रामपंचायतींमध्ये स्वतंत्र विदर्भाचा ठराव घेतल्याची माहिती आहे़ संयुक्त महाराष्ट्रापूर्वी विदर्भ मध्यप्रदेशात होता़ येथील भाषाही हिंदी होती़ महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर मराठी भाषेचा प्रदेश म्हणून हा भाग ओळखला जातो. विदर्भातील सर्वाधिक महसूल पश्चिम महाराष्ट्राला मिळतो. एकीकडे पश्चिम महाराष्ट्राचा विकास झपाट्याने झाला तर दुसरीकडे विदर्भाचा अनुशेष कोट्यवधी रूपयांनी वाढला आहे़ येथे शिक्षणाचे प्रमाण सर्वाधिक असताना बेरोजगारांची संख्याही लाखाच्या घरात आहे़ राज्य तथा केंद्र शासन दरवर्षी विशेष पॅकेज जाहीर करते. पण, या पॅकेजचा लाभ पश्चिम महाराष्ट्राला मिळतो, असे सरपंच, उपसरपंच, ग्रा़पं़ सदस्य ग्रामस्थांना पटवून देत आहेत.स्वतंत्र विदर्भासाठी जनमताचा कौल घेणे गैर नाही. विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, नागपूर येथील ग्रापंच्या ग्रामसभेत स्वतंत्र विदर्भाचा ठराव घेण्याच्या प्रक्रियेला सरपंच संघटनेकडून वेग आला आहे़ साडेचार हजार ग्रापंचे ठराव मुख्यमंत्री फडवणीस यांना प्रजासत्ताकदिनी दिले जातील.- गजानन बोंडेसंस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटना