शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
2
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
6
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
7
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
8
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
9
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
10
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
11
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
12
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
13
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
14
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
15
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
16
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
17
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
18
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
19
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
20
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा

गतवर्षी आपत्तीसाठी शेतकऱ्यांना ४३ कोटींची मदत

By admin | Updated: June 10, 2016 00:20 IST

गतवर्षी नैसर्गिक आपत्तीत अवर्षण, गारपीट, अतिवृष्टी यामुळे १ लाख ६३ हजार १२५ शेतकरी बाधित झाले.

६३ कोटी प्राप्त : १ लाख ६३ हजार १२५ शेतकऱ्यांना लाभ अमरावती : गतवर्षी नैसर्गिक आपत्तीत अवर्षण, गारपीट, अतिवृष्टी यामुळे १ लाख ६३ हजार १२५ शेतकरी बाधित झाले. यासाठी शासनाने ६३ कोटी ८५ लाख ४१ हजारांचा निधी जिल्हा प्रशासनाला दिला. यापैकी ४३ कोटी ३ लाख ६६ हजार ९८३ रुपयांचा निधी शेतकऱ्यांना वाटप करण्यात आला, तर २० कोटी ८१ लाख ७४ हजारांचा निधी शासनाला समर्पित केला आहे. आॅक्टोबर २०१३ मधील अतिवृष्टीसाठी ६ कोटी २६ लाख २१ हजारांचा निधि जिल्हा प्रशासनाला उपलब्ध झाला होता. या पैकी ६ कोटी २५ लाख ९८ हजार ५०२ रुपयांचा निधी ३७ हजार १२४ शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्यात आला आहे. खरीप २०१४ मधील हंगामात ८ कोटी ७५ लाखांचा निधी जिल्ह्यात उपलब्ध झाला होता. यापैकी ७ कोटी ३२ लाखांचा निधी २१ हजार ६१६ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. फेब्रुवारी-मार्च २०१५ मधील गारपीटसाठी १२ कोटी २४ लाख ८२ हजार २०० रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध केला होता. या पैकी ११ कोटी २६ लाख ६० हजार ३०५ रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यात जमा करण्यात आला. २०१३ मधील अतिवृष्टीग्रस्तांसाठी १९ कोटी ३ लाख २२ लाख ९० हजार ९०४ रुपयांचा निधी ७,२५७ शेतकऱ्यांना वाटप करण्यात आला. जुलै २०१४ मधील अतिवृष्टीग्रस्तांसाठी १७ कोटी, ५२ लाख २१ हजारांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला होता. यापैकी १५ लाख २७ लाख ८५ हजारांचा निधी ८१ हजार १४० शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे. या एकूण निधीपैकी २० कोटी ८१ लाख ७४ हजार १७ हजारांचा निधी शासनाला समर्पित करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)२० कोटींचा निधी शासनाला समर्पितगतवर्षी जिल्ह्यात प्राप्त ६३ कोटी ८५ लाख ४१ हजार रुपयांच्या निधीपैकी ४३ कोटी ३ लाख ६६ हजार ९८३ कोटी रुपये १ लाख ६३ हजार १२५ शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्यात आले. उर्वरित २० कोटी ८१ लाख ७४ हजारांचा निधी शासनाला समर्पित करण्यात आलेला आहे. यामध्ये सर्वाधिक १५ कोटी ८० लाख २८ हजारांचा निधी २०१३ मध्ये अतिवृष्टीसाठी मिळालेल्या मदतीचा आहे. आॅक्टोबर २०१३ अतिवृष्टीचे २ कोटी २४ लाख ९९ हजार ९७७ रुपये व खरीप २०१४ मधील दुष्काळी स्थितीसाठी मिळालेला १ कोटी ७४ लाख ६७ हजार ८४१ रुपयांचा निधी शासनाला परत करण्यात आलेला आहे.