शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

४३९ संस्था निघणार अवसायनात

By admin | Updated: October 4, 2015 00:56 IST

बिनकामाच्या, ठावठिकाणा नसणाऱ्या व केवळ कागदोपत्री अस्तित्व असणाऱ्या ४३९ सहकारी संस्था अवसायनात काढण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे.

लोकमत  विशेषगजानन मोहोड अमरावतीबिनकामाच्या, ठावठिकाणा नसणाऱ्या व केवळ कागदोपत्री अस्तित्व असणाऱ्या ४३९ सहकारी संस्था अवसायनात काढण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. १ जुलैपासून सहकार विभागाने जिल्ह्यातील २३५१ सहकारी संस्थाचे सर्वेक्षण केले असता धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. अशा संस्थांना आता निबंधकाद्वारा समापन करण्यात येऊन चालू असणाऱ्या संस्थांवर लक्ष केंद्रित करणार आहेत. राज्याच्या सहकार विभागाद्वारा जिल्हा उपनिबंधक व सहायक निबंधकांच्या कार्यक्षेत्रातील सर्व सहकारी संस्थांचे सर्वेक्षण विशेष मोहिमेद्वारे १ जुलै ते ३० सप्टेंबर २०१५ या कालावधीत करण्यात आले. जिल्ह्यात नोंदणीकृत २ हजार ३५१ सहकारी संस्थाचे ८४ कर्मचाऱ्यांच्या पथकाद्वारा ३० सप्टेंबरपर्यंत ९९ टक्के म्हणजेच २ हजार ३२१ संस्थांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. यामध्ये केवळ १ हजार ८८२ संस्था चालू स्थितीत आढळल्यात, २३६ संस्था बंद आहेत, ८९ संस्थांचे कार्य स्थगित आहे, तर ११४ संस्थांचा ठावठिकाणा सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आढळून आलेला नाही. अशा एकूण ४३९ संस्था आता अवसायनात काढण्यात येणार आहेत. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (क) मधील तरतुदीनुसार या कागदोपत्री सहकारी संस्थांवर ही कारवाई केली जाणार आहे.