शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

तीन दिवसांतील वादळासह पावसाने ४२० कुटुंबे बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:09 IST

अमरावती : जिल्ह्यात २८ ते १ जून दरम्यान वादळासह झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे जिल्ह्यात नऊ तालुक्यांतील ५६ गावांमध्ये नुकसान झाल्याचा ...

अमरावती : जिल्ह्यात २८ ते १ जून दरम्यान वादळासह झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे जिल्ह्यात नऊ तालुक्यांतील ५६ गावांमध्ये नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. यामध्ये ४०३ घरांची पडझड झाली आहे.

पावसामुळे जिल्ह्यातील ४२० कुटुंबे बाधित झाली आहेत. यामध्ये मोर्शी तालुक्यात १०७, अंजनगाव सुर्जी १०५, धारणी ७८, भातकुली तालुक्यात ५६, चांदूर रेल्वे ३१, धामणगाव रेल्वे १८, दर्यापूर १५, तर चिखलदरा तालुक्यात एक कुटुंब बाधित झाले. याशिवाय एक म्हैस, एक बैल व ६० कोंबड्या दगावल्या. वादळासह पावसाने ३३० घरांचे अंशत: नुकसान झाले. यामध्ये अंजनगाव सुर्जी ९२, मोर्शी ८४, भातकुली ५६, चांदूर रेल्वे २९, धारणी २७, दर्यापूर १५, धामणगाव रेल्वे १२ व चिखलदरा तालुक्यात ८ घरांचे नुकसान झाले.

बॉक्स

पाच तालुक्यांतील ७३ घरे जमीनदोस्त

वादळासह पावसाने ७३ घरांची पूर्णत: पडझड झाली. यामध्ये धारणी तालुक्यात ५१, अंजनगाव सुर्जी १३, धामणगाव रेल्वे ६, चांदूर रेल्वे २ व अमरावती तालुक्यात एक घर जमीनदोस्त झाले. याशिवाय २४ झोपड्या व ६५ गोठ्यांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे.