शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

‘कृषी’च्या ३६ कार्यालयांना नाही हक्काची इमारत; दरमहा ५.८६ लाख रुपये कार्यालयाच्या भाड्यासाठी शासनाला भुर्दंड

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: May 19, 2023 16:03 IST

१६ तालुक्यांमध्ये पेरणीकाळात महत्त्वाचे असणारे तालुका बीजगुणन प्रक्षेत्र कार्यालय भाड्याच्या इमारतीमध्ये आहे.

अमरावती: सरकार कोणतेही असले तरी शेतकरी अन् कृषी विभाग दुर्लक्षितच राहिला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांची ४० टक्क्यांवर रिक्त पदांमुळे कामाचा ताण वाढला असतानाच पश्चिम विदर्भात पाच जिल्ह्यातील तब्बल ३६ कृषी कार्यालयांचा कारभार भाड्याच्या इमारतीमधून सुरू आहे. यासाठी दरमहा ५,८५,७२८ रुपयांचे इमारत भाडे शासनाला द्यावे लागत आहे.

पश्चिम विदर्भात ५६ तालुके आहेत. प्रत्येक तालुक्यात एक तालुका कृषी अधिकारी कार्यालय, एक तालुका बीजगुणन प्रक्षेत्र कार्यालय, एक तालुका फळरोपवाटिका प्रक्षेत्र कार्यालय अशी स्वतंत्र कार्यालये आहेत. यामध्ये विभागातील २० तालुक्यात महत्त्वाचे असणारे तालुका कृषी अधिकारी कार्यालयास अद्यापही स्वत:ची हक्काची इमारतच नसल्याची धक्कादायक माहिती आहे.

याशिवाय १६ तालुक्यांमध्ये पेरणीकाळात महत्त्वाचे असणारे तालुका बीजगुणन प्रक्षेत्र कार्यालय भाड्याच्या इमारतीमध्ये आहे. तसेच फलोत्पादनाचे क्षेत्रवाढीसाठी महत्त्वाची भूमिका असणारे नऊ तालुका/जिल्हा फळरोप वाटिका प्रक्षेत्र कार्यालये ही भाड्याच्या जागेत आहेत.

टॅग्स :Amravatiअमरावती