शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

३३ समाजाच्या बांधवांनाही आरक्षण द्या, शासनाकडे मागणी

By admin | Updated: June 29, 2014 23:43 IST

महाराष्ट्रामध्ये ३३ समाज असे आहेत की, ज्याची लोकसंख्या अधिक आहे. त्यांनाही राज्य शासनाने आरक्षण लागू करावे, अशी मागणी आमदार रवी राणा यांनी निवेदनातून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना केली आहे.

अमरावती : महाराष्ट्रामध्ये ३३ समाज असे आहेत की, ज्याची लोकसंख्या अधिक आहे. त्यांनाही राज्य शासनाने आरक्षण लागू करावे, अशी मागणी आमदार रवी राणा यांनी निवेदनातून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना केली आहे. राज्यामध्ये कोळी हलबा, महादेव कोळी, गोवारी, माना, ठाकूर, मन्नेरवालु, कोष्टी, छत्री, राजपूत, भामटा, धोबी, धनगर, बंजारा, राज, लिंगडोर, परजा, ओतारी, अंहिर, सुतार, काहार, कासार, भोई, बेलदार, बहुरुपी, कापेवार अशा ३३ समाज बाधवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाचा कौल निर्णयात्मक ठरु शकतो. त्यामुळे या ३३ समाजाच्या सवलतीच्या संदर्भातील मागण्या मंजूर कराव्यात, अशा मागणीचे निवेदन संघर्ष समितीचे उमेश ढोणे यांनी आमदार रवी राणा यांना दिले होते. याची दखल घेऊन आमदार रवी राणा यांनी त्या ३३ समाज बाधवांच्या मागण्यांसाठी मुख्यमंंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे निवेदन सादर करुन आरक्षणाची मागणी केली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव जे. एस. सहारीया यांंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आमदार राणा यांनी या ३३ समाजाच्या मागण्यांवर चर्चा केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या समाजाच्या विषयी आस्था दाखवून समस्या सोडविण्याचे आश्वासन दीले होते. मात्र अद्यापही प्रश्न सोडविल्या गेले नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्याकरीता पुन्हा आमदार राणा यांनी निवेदन सादर केले आहे. (प्रतिनिधी)